"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २८:
 
== लोकसंख्येचा तपशील ==
गावाची लोकसंख्या १७७३ आहे (पुरुष ९७४, स्त्री ८३१). (इ.स.२०१३)
 
== इतिहास ==
या गावाच्या रचनेवरून हे गाव प्राचिनप्राचीन नसावे याला पुष्ठीपुष्टी मिळते. गावात एकही जुने मंदिर नाही. जुनी वास्तू म्हणावी ती केवळ गढी आहे. ती पूर्णतः ढासळली आहे; मात्र निजाम, मोगल यांच्या कार्यकाळातच गढीगढ्या बांधल्या गेल्या. परिणामी, हे गाव ३५० ते ४०० वर्षांपूर्वीचे असावे असे वाटते. गावातील घरांची बांधणीसुद्धा आधुनिक आहे. जुन्या पद्धतीचा केवळ एकच वाडा आहे. तो पाटलांचा वाडा म्हणून ख्यातीप्राप्त आहे.
असे असताना गावाच्या एकाकडेलाएका कडेला एक टेकडी आहे. या टेकडीखाली शेकडो वर्षांपूर्वी दडलेले देवीचे मंदिर आहे, अशी अख्यायिकाआख्यायिका आहे. त्यामुळे गावातील लोक मोठ्या भक्तीभावानेभक्तिभावाने या टेकडीची पूजा करतात. या टेकडीचे उत्खनन झाल्यास गावाचा खरा इतिहास समोर येईल, या हेतूने माजी सरपंच अशोकराव देशमुख यांनी पुरातत्वपुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला;, परंतु संबंधितांनी दखल घेतली नाही. सध्या आता या टेकडीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून देवीचे छोटे मंदिर बांधले आहे. ॠषीटेकडी म्हणून तिची ओळख आहे.
 
==करडा नाव कसे पडले?==
गावाचे नाव करडा कसे पडले याचा काहीही संदर्भ कुठेचकुठेलच उपलब्ध नाही; पण पूर्वी या परिसरात सिंचनाची फारशी व्यवस्था नव्हती. मोजक्याच शेतक-यांच्याशेतकऱ्यांच्या शेतात विहिरी होत्या. त्यामुळे अल्प पाण्यावर येत असलेले करडई हे पीक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असावेअसावेत. त्यावरून करडा हे नाव पडण्याची शक्यता आहे. आता करडई सोबतच कपाशी हे गावातील प्रमुख पीकही हद्दपार झाले. महाराष्ट्रात करडा हे नाव असलेले हे एकमेव गाव आहे.
 
== प्राचिनप्राचीन वस्तीचा पुरावा (काताळशिल्प)==
हे गाव जरी प्राचिनप्राचीन नसले तरी या परिसरात कधीकाळी मनुष्यमनुष्यवस्ती होती याचा पुरावा गावाच्या बाहेर उत्तरेकडे असलेल्या दोन काताळशिल्पावरूनकातळशिल्पांवरून मिळतो. हेही काताळशिल्पकातळशिल्पे माजी सरपंच बाबाराव देशमुख यांच्या शेतात आहे. तेती कधी कोरलेकोरली गेले?गेली, कुणी कोरले?कोरलेली या बाबत कुणालाच काहीही माहिती नाही; पण हे काताळशिल्प म्हणजे थडगी असावीअसावीत. कारण दोन दगडंदग्ड जमिनीत पुरलेले आहेत आणि त्यावर परत जाणा-याजाणाऱ्या पावलांचे ठस्सेठसे आहेत. त्यामुळे ही थडगीच असावी, याला पुष्ठीपुष्टी मिळते. शिवाजी ती दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची असावीअसावीत.
 
== धर्म ==
गावात हिंदू आणि बौद्ध धर्मियबौद्धधर्मी अधिक. सध्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे केवळ एकच घर आहे. पूर्वी गावात मुस्लिमांची सहा कुटुंबे होती; पण कालांतराने ती जवळच्याच रिसोडला स्थायिक झाली. त्यांची घरे आणि शेत जमिनी अजूनही गावामध्ये आहेत. त्यासाठी त्यांचे गावात नेहमी येणे-जाणेयेणेजाणे असते.
 
== धार्मिक स्थळे ==
गावामध्ये मारुती, गणपती, विठ्ठल-रुख्माईरखुमाई ही तीन मंदिर आहेत. शिवाय ॠषीटेकडीवर नव्याने दुर्गादेवीचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. गावा बाहेरगावाबाहेर जुने आणि नवे असे भवानी मातेचेमातेची दोन मंदिरंमंदिरे आहेत. पैनगंगेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. शिवाय मुस्लिम धर्माचाधर्मीयांचा एक पीरसुद्धा गावात आहे.
 
== अर्थव्यवस्था ==
बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही पशूपालनहीपशुपालनही करतात. सोयाबीन, हरभरा, गहू, उडीद, मूग ही प्रमुख पिके आहेत. त्यावरच गावाची अर्थव्यवस्था चालते.
 
== प्रशासन ==
ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ. प्रकाशकुमार शेषराव धांडे २०१० पासून सरपंच आहेत. त्यांचा कार्यकाळ २०१५ पर्यंत आहे.
Line ४८ ⟶ ५४:
 
== पिण्याच्या पाण्याच्या सुविधा==
या गावात पाटबंधारे विभागाचा सिंचन तलाव आहे. शिवाय पैनंगगा नदीसुद्धा आहे. गावात चार सार्वजनिक विहिरी आहेत. त्यामुळे गावामध्ये अजिबात पाणीटंचाई नाही. राज्य शासनाची पाणीपुरवठा योजना आहे. त्या अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये नळजोडणी केली गेलेली आहे; पण बहुतांश कुटुंबाकडेकुटुंबांकडे स्वतःचे हापशे, कूपनलिका आहेत. शिवाय ग्रामपंचायतीचे दोन हापशे आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीतसद्यस्थितीत नळ योजना बंद आहे.
 
== शैक्षणिक सुविधा==
Line ५५ ⟶ ६१:
* अप्पास्वामी कृषी विद्यालय, करडा.
* शेतीतंत्रज्ञान महाविद्यालय, करडा
 
== स्वरानंत रेडिओ केंद्र ==
माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने येथे स्वरानंत एफएम रेडिओ केंद्र सुरू झाले आहे. वाशीम जिल्ह्यासह बुलडाणा, qहगोलीहिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात त्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाते.
== कृषी विज्ञान केंद्र करडा==
या ठिकाणी शेतक-यांनाशेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते शिवाय शेतीशेतीसंबंधी संबंधी संशोधनसंशोधनही केले जाते. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने सुविदे फाउंडेशनफाउंडेशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने ते चालविले जाते.
==बाह्य दुवे==
* [http://www.schoolsworld.in/schools/showschool.php?school_id=27060508701 ]