"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय, वृत्तपत्रलेखकवृत्तपत्रलेखन, आत्मचरित्रलेखक अन्य लेखन आणि नाट्यनिर्मातेनाट्यनिर्मिती
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
ओळ ३४:
 
==कारकीर्द==
त्यांना नाटकंनाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत [[इ.स. १९११]]मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत’भरत नाटक मंडळीतमंडळी’त गेले. [[इ.स. १९१४]] मध्ये ते किर्लोस्कर’किर्लोस्कर नाटक मंडळीतमंडळी’त आले आणि त्यांचा भाग्योदय झाला. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत बलवंतत्यांनी ’बलवंत नाटक कंपनीकंपनी’ काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका नंतरकेल्या. त्यांनी बलवंत नाटक मंडळीत प्रवेश केला.
 
'''चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके :''' पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. 'वेड्यांचा बाजार' हे [[राम गणेश गडकरी]] यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.
 
मराठी संगीत रंगभूमी जेव्हा घसरणीला लागली त्या सुमारास म्हणजे [[इ.स. १९३३]] मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना([[इ.स. १९४२|इ. स. १९४२]]) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी [[गंगाधरपंत लोंढे]] यांच्या राजाराम’राजाराम संगीत मंडळीतमंडळी’त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये’नाट्यनिकेतन’मध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेकंपनीनेच [[पु.ल. देशपांड्यांनादेशपांडे]] यांना उदयास आणले.
 
चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी’बहुरूपी’” हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या 'माझे नाटककार' या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक [[इ. स. १९६६]] मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.
 
[[चित्तरंजन कोल्हटकर]] (जन्म : १५-१-१९२३; मृत्यू: २५-१-२००९) हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्र होते. या नटाचे २३ नोव्हेंबर [[इ. स. १९५९]] रोजी निधन झाले.
 
==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==
Line ४८ ⟶ ५०:
त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.
 
 
[[चित्तरंजन कोल्हटकर]] हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्र होते. या नटाचे २३ नोव्हेंबर [[इ. स. १९५९]] रोजी निधन झाले.
 
==चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका==
 
* आंधळ्यांची शाळा (अण्णासाहेब)
* आशीर्वाद (रावबहादुर)
* एकच प्याला (सुधाकर)
* कमला (नीलकंठराव)
* काकाची शशी (मनहरलाल)
* कांचनगडची मोहना (प्रतापराव)
* जग काय म्हणेल ()दिवाकर)
* झुंझारराव (झुंझारराव)
* तानसेन (अकबर)
* तुकाराम (मंबाजी)
* तोतयाचे बंड ()
* त्राटिका (धनाजीराव, प्रतापराव)
* द्रौपदी (शकुनीमामा)
* नेकजात मराठा (जगदेवराव, शिवाजी)
* पाणिग्रहण (घोडके)
* पुण्यप्रभाव (वृंदावन)
* प्रेमध्वज (पहारेकरी)
* बेबंदशाही (संभाजी)
* ब्रह्मकुमारी (देवेंद्र)
* भाऊबंदकी (राघोबा, सुमेरसिंग)
* भाग्यवान (शिदबा)
* भावबंधन (घनश्याम)
* माते तुला काय हवंय ? (युधिष्ठिर)
* मानाजीराव (मानाजीराव)
* मानापमान (लक्ष्मीधर)
* रणदुंदुभी (मातंग युवराज)
* राजमुकुट (राजेश्वर)
* राजसंन्यास ( कमलाकर, साबाजी)
* विद्याहरण (शिष्यवर, शुक्राचार्य)
* वैजयंती (रत्नाकर)
* शिवसंभव (लखूजी जाधव)
* संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)
* संशयकल्लोळ ( फाल्गुनराव, भादव्या)
* सोन्याचा कळस (बाबा शिगवण)
* स्वयंसेवक (राघोजी राव)
* हॅम्लेट (चंद्रसेन)
* हाच मुलाचा बाप (वसंत)
* हिरवा चुडा (पाटील)