"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक,संपादक तसेच पर्यावरण आणि
==परिचय==
१९७८ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका झाले. १९७८ ते १९८४ पुण्याला टेल्को कंपनीमध्ये कार्यरत होते. १९८४ ते १९९३ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पूर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सानीध्यात जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले.{{संदर्भ हवा}}
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो.रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने वापरत नाहीत.
इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णी नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले.विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन.पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक चालवतात. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदीं पुस्तकांचे लेखन केले आहे.पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळेमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात.कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा{{संदर्भ हवा}} आहे.
|