"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३८४:
::आपण गतिरोधक काढण्यापुर्वी ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आश्वस्त करण्याचा शंका निरसनाचा करून घेता येईल का ? याचा अंधूकसा किरणसुद्धा का दडपत आहोत ? संतोषजी आपण सर्वांना सुविधेचे दागिने देऊ इच्छिता आहात, ते दागिने खुप सुंदर आहेत , यापुर्वी सुंदर लोकांनी घातले आणि आपल्या कडच्या वापरणाऱ्यांचे सौंदर्य खुलणारच आहे यात मला काही वाद नाही. मी दागिन्यातल सोन २४ कॅरटच असल पाहिजे त्यात तांब आहे का पितळ या कशाचीही चौकशी करत नाही आहे .फक्त आपण जे दागिने देतो आहोत ती तयार होताना त्यात काही हानीकारक त्वचेस लाख नाही हे तपासता येईल का ?बाकीचे लाखो लोक सोन्याचे कॅरेट लाख न पहाता वापरत असतील नसतील आपल्या गावात येणाऱ्या सोन्याची सोन्याच्या सुरक्षीत ठेवले जाण्याची काळजी संबंध गावानी घेतली तर फायदा कुणाचा? का सोन्याच्या सुरक्षेची काळजी घ्या म्हणणारा कोतवालच चुकीचा ? आयात होणाऱ्या गव्हा सोबत गाजर गवताच बियाण येत नाही आहे हे बघता येईल का ?माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्या नंतर सुरक्षा सर्वात महत्वाची समजली जाते, जर तुम्ही इतके महिने आणि मी इतकी वर्ष एखाद्या गोष्टी शिवाय कळ काढली आहे तर संतोषजी उलटपक्षी आम्हाला हव आहे, जे हव आहे ते चांगल तपासून सुरक्षीत हव आहे अस तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून म्हणावयास हव होत .हे होऊ शकल नाही कारण 'सुविधा उपलब्ध करुन देणे' एवढा मर्यादीत न ठेवता व्यक्तिद्वेषाच्या काटेरी कुंपणाला हात घातलात .तेही ठिक पण व्याख्या '(सुरक्षीत)सुविधा उपलब्ध करुन देणे' अशी केली असतीत तर माझा मदतीचा हात समजणे अधीक सुलभ झाले असते.
संतोषराव व्यक्तिद्वेषाच्या काटेरी निवडूंगातून बाहेर येऊन पहा इथले तथाकथीत गतीरोधक अत्यांत लवचिक आणि मित्रपूर्ण आहेत, सध्यातरी गतीरोधकाच्या उंचीचा आधार घेऊन काटेरी निवडूंगात अडकलेल्या आमच्या लाडक्या मित्राला सोडवता येईल का याचा प्रयत्न खरेतर जास्त महत्वाचा आहे.केवळ संकेत पाळण्या करता पाळण्या पेक्षा निवंडूंगातून बाहेर पडण्या करता पुढे आलेल्या हातांवर संशय न बाळगता हात हातात घ्या , नावा प्रमाणे संतोष आजूबाजूला विकिपीडियावर सर्वत्र वातावरणात बागडताना पहावयास मिळेल.
::तुम्ही अभिजीत साठ्यांना मदत केली किंवा प्रचालक पदाचा प्रस्ताव मांडला तर तुम्ही-नरसिकर वाईट होता का ? किंवा तुमचा प्रस्ताव मांडणारे अभिजीत साठे वाईट होतात का , किंवा तुम्ही अजून कुणाच नाव घेतल तर ते नाव तुमच्या तोंडातन बाहेर पडल तर वाईट म्हणून इतरांनी द्वेष करावयाचा का ? या आणि अशा कारणा करता मी तरी कूणाकडे व्यक्तिगत रोश्ख करत नाही.तसा आपण सिझर बद्दल करत नसणार असा विश्वास आहे. एखादी सुविधा चालू करून दिल्या नंतर ती शुन्य वापरली जाते का
|