"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Kedarg6500 (चर्चा | योगदान) छो →जीवन: माहेर |
Kedarg6500 (चर्चा | योगदान) छो →मृत्यू: place |
||
ओळ ७५:
==मृत्यू==
वयाच्या विशीतच त्यांना [[क्षयरोग]] झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे [[२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८७]] रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे [[सावित्रीबाई फुले|सावित्रीबाई]] व [[ज्योतिबा]] स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.
{{DEFAULTSORT:जोशी, आनंदीबाई}}
|