१२,२२१
संपादने
{{पुनर्लेखन}}▼
{{जाहीरात}}▼
==पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय==
▲{{पुनर्लेखन}}
▲{{जाहीरात}}
बालसाहित्य हे बालकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले जाते आणि हे अनमोल साहित्य बालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जयसिंगपूर येथील मुलांचे ग्रंथ संग्रहालय यांनी पुढाकार घेवून पालक, शिक्षक, लेखक, प्रकाशक, वितरक यांच्या सहकार्याने पार पडत आहेत. साहित्य संस्कृती टीकविण्यासाठी बालकामध्ये साहित्यविषयक जागृती होणे गरजेचे आहे. मानवाच्या जडण घडणीत साहित्याच्या मोठा वाट आहे.
|