"दिव्य प्रबंधम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''नालायिर दिव्य प्रबंधम''' (इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळः நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் )'''दिव्य प्रबंधम''' किंवा '''नालायिर (चारसहस्त्र्चार सहस्त्र)दिव्य प्रबंधमप्रबंधम्‌''' ह्या भगवान [[विष्णु|विष्णुंविष्णूंच्या]]वरस्तुतीवर आधारीतआधारलेल्या ओव्यांचा [[तमिळ]] भाषेतील काव्यसंग्रह आहे. हा मुळात,जो तत्कालीन [[वैष्णव]] तमिळ [[संत]] [[आळवार|आळ्वार]] ह्यांनी रचला होता.''' दिव्य प्रबंधमप्रबंधम्‌''' हेही तमिळ साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट कलाकृती मानण्यात येतातयेते. ह्या रचनांचा संदर्भ "दिव्य देशमदेशम्‌" शी निगडीतनिगडित आहे. [[दिव्य देशम]] हि अशी स्थानं आहेत जिथे दिव्य '''संत आळ्वार''' भगवान विष्णूंची आराधना करत असत त्या स्थानांना [[दिव्य देशम]] म्हणतात.त्यांनी परमेश्वराच्यासंत स्तुतीआळ्वार प्रित्यर्थयांनी परमेश्वराच्या स्तुतिप्रीत्यर्थ गायलेल्या आणि रचलेल्या काव्यांना "नालायिर दिव्य प्रबंधम्" असे म्हणतात. दिव्य प्रबंधम् हे एका अर्थाने परमेश्वराच्या सौंदर्यांचे, सामर्थ्याचे आणि ऐश्वर्याचे वर्णनच आहे. ,जेहे वर्णन १०८ ठिकाणी स्थापन झालेल्या विष्णूंच्या विग्रहास(?) उद्देशून लिहिले गेले आहेत. वेद वेदांचा,उपनिषदांमधील उपनिषदांचा तसेच व्यासांच्या ब्रह्मसुत्राचेब्रह्मसूत्रांचा आशय सांगणारे ते साध्या-सोप्या तमिळ भाषेतील काव्य आहे. तमिळ साहित्याचा शिरोमणी मानलेमानल्या गेलेल्या ह्या रचनांना प्रसिद्ध विद्वान, संत '''नाथमुनी''' ह्यांनी १०व्या शतकात पुन: नवसंजीवनी दिली व त्यांची एकत्रितपणे पुन:रचना करून त्या जगासमोर मांडलेमांडल्या.
नालायिर प्रबंधमांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.:<br />
'''मुदल आयिरम्''' किंवा प्रथम सहस्त्र काव्य जे ९४७ ओव्यांचे आहे ;<br />