"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
|||
ओळ २३:
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
}}
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभूळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरुकारणारे विलासराव १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे.
==कारकीर्द ==
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.▼
युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.▼
इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.▼
▲विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.
▲युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.▼
▲१९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
▲१३ ऑक्टोबर १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.
▲* जन्मः २६ मे , १९४५
* जन्मगावः बाभळगाव , लातूर
* शिक्षणः बीएससी , बीए , एलएलबी
* राजकीय प्रवासः इ.स. १९७४ बाभळगावचे सरपंच
* इ.स. १९८०पासून इ.स. १९९५पर्यंत आमदार
* इ.स. १९८२ ते इ.स. १९८५ दरम्यान राज्यमंत्री , ग्रामविकास , गृह , सामान्य प्रशासन , कृषी , परिवहन , शिक्षण , तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , माहिती व जनसंपर्क ही खात्यांचे मंत्रिपद .
* इ.स. १९८६ ते इ.स. १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री . ग्रामविकास , कृषी , सहकार , दुग्धविकास व पशुसंवर्धन , सार्वजनिक बांधकाम , उद्योग , शिक्षण आणि तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , परिवहन , संसदीय कार्य खात्यांचा कार्यभार .
* १८ ऑक्टोबर
* ११ नोव्हेंबर इ.स. २००४ ते ७ डिसेंबर इ.स. २००८ मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म .
* ऑगस्ट , इ.स. २००९मध्ये राज्यसभेवर
* इ.स. २००९ ते इ.स. २०११ दरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री
* जानेवारी , इ.स. २०११ ते १२ जुलै , इ.स. २०११ ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार .
* १२ जुलै , इ.स. २०११पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री .
==पराभव ==
इ.स. १९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना | शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.
== आरोप आणि ताशेरे==
* मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप.
ओळ ५५:
* आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय
* सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयानं ओढलेले कडक ताशेरे
१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती आणि यकृताचा कॅन्सर (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाल्यानं यकृताला सूज आली होती.▼
विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मुळगावी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी अनेक राजकारणी , चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. ज्यात प्रन्तप्रधान श्री [[मनमोहन सिंग]], [[सोनिया गांधी]], [[शरद पवार]] आणि अनेक मंत्री आदी. होत.▼
==महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार ==
Line ११७ ⟶ १११:
{{s-end}}
==मृत्यू==
▲१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी [[भाप्रवे]]नुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही
▲विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या
==बाह्य दुवे==▼
* [http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. ]▼
* [http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593 ]▼
{{विस्तार}}
{{महाराष्ट्र मुख्यमंत्री}}
{{DEFAULTSORT:देशमुख,विलासराव}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
Line १३८ ⟶ १३७:
[[ta:விலாஸ்ராவ் தேஷ்முக்]]
[[te:విలాస్రావ్ దేశ్ముఖ్]]
▲==बाह्य दुवे==
▲http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx.
▲http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593
|