"गुलशन कुमार मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३८:
पदवी मिळाल्या नंतर त्यांनी भारतीय रेल्वे मध्ये नौकरीसाठी आवेदन दिले. रेल्वे भारती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना [[कोटा]] येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तर्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सत्ता बाजार या चित्रपटाद्वारे. या चित्रपटातील त्यांची ''चांदनी के चांद टुकडों के लिये , तुम्हे याद होगा कभी हम मिले थे'' आदी गाणी गाजली.
==पुरस्कार==
|