"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
१९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना | शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानं निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.
== आरोप आणि ताशेरे==
* मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप.
* दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानं ठोठावलेला दंड.
 
==मृत्यु==