'''पनवेल''' हे [[भारत]] देशातील, [[महाराष्ट्र]] राज्यातील,[[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] एक शहरनगरपालिका वअसलेले नगरपालीकाशहर आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]]ला लागून आहे. यशवंतरावमुंबई-गोवा चव्हाणमहामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गगतिमार्ग येथून सुरुसुरू होतोहोतात. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्वाचेमहत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हेहा जिल्ह्यातील ४ पैकीतालुक्यांपैकी, सर्वात मोठा (५६४ गावे)म्हणजेचअसलेला पनवेलसर्वात प्रांत व पनवेल तालुक्याचेमोठा ठिकाणतालुका आहे.
==भूगोल==
पनवेल गाढीगाधी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते.
==लोकजीवन==
ओळ ३७:
==इतिहास==
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुनंजुने आहे. या काळात मुघलमोगल, इंग्रज, पोतुगीझपोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधी साठीकालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली व. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरुसुरू करण्यात आल्या. समुद्रसमुद्रमार्गे व जामिनीखुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.