"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) माहितीत भर टाकली. संदर्भ घातले. खूणपताका: विशेषणे टाळा |
छोNo edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १:
'''कांशीराम''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਕਾਂਸ਼ੀ ਰਾਮ ; [[रोमन लिपी]]: ''Kanshi Ram'') (१५ मार्च, इ.स. १९३४ - ९ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे [[भारत|भारतीय]] राजकारणी होते. यांनी [[बहुजन समाज पक्ष]] हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली [[उत्तर प्रदेश]] राज्यातील निवडणुका जिंकल्या व [[मायावती|मायावतींच्या]
== जीवन ==
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी [[पंजाब]]मधील [[रोपड जिल्हा|रोपड जिल्ह्यातल्या]] खवासपूर गावी <ref name="संसद प्रोफाइल">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | शीर्षक = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> एका [[दलित]] रविदासिया/शीख चांभार जमातीतील <ref name = "एक्सप्रेस २००३०५०२">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.indianexpress.com/storyOld.php?storyId=23080 | शीर्षक = ''आय विल बी द बेस्ट पीएम
[[पंजाब विद्यापीठ|पंजाब विद्यापीठाशी]] संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात
पुढे ते पुण्यात [[उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा|उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत]] - जी तेव्हाच्या [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच]] घटक होती - तेथे रुजू झाले. त्या कालखंडात इ.स. १९६५ साली [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्मदिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द होऊ नये, म्हणून भारतीय शासनाच्या सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरुवात झाली.
=== राजकीय कारकीर्द ===
इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी ''बामसेफ'' ("''बॅकवर्ड
कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत [[होशियारपूर लोकसभा मतदारसंघ|होशियारपूर मतदारसंघाचे]] प्रतिनिधी म्हणून निवडून गेले <ref name="संसद प्रोफाइल"/>. इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडले गेले.
मायावतीने आपल्या मुल्ह्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत, कासगंज नावाच्या शहराचे नाव बदलून कांशीराम नगर असे केले होते, ते त्यांच्यानंतर आलेल्या अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याने बदलून परत कासगंज केले.
== निधन ==
|