"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १२:
शिवाजी सावंत, नारायण सुर्वे,विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं.बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
महाराष्ट्र,गोवा,छ्तीसगड, बिदर,बेळगाव,मध्यप्रदेश सहित ३५० परिषदेच्या शाखा असून, १२००० हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे..मराठी भाषेचा प्रचार, प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागतून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्स्तरीय व जिल्हा स्तरीय बारा साहित्य संमेलने होतात.
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन,पाच वषे खानवडी ता.पुरंदर
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,सासवड गेली चार वषे
ग्रामीण साहित्य संमेलन नगर,
जिल्हास्तरीय संमेलन नाशिक,सातारा, उस्मानाबाद,श्रीगोंदा श्रीरामपूर,
विभागीय साहित्य संमेलन विदभ वणी
परिवतर्न साहित्य संमेलन,पलूस
------------
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]
|