"दशरथ यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
== '''दशरथ यादव'' ==
'''दशरथ यादव''' हे माळशिरस ता. पुरंदर जिल्हा पुणे येथील मुळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, साहित्यिक, गीतकार, म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे.
 
=== साहित्य लेखन ===
वारीच्या वाटेवर,उन्हातला पाऊस, मातकट,यादवकालीन भुलेश्वर, गुंठामंत्री या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले. दै. सकाळला उपसंपादक, केसरी, लोकमत, पुढारी, नवश्कती दैनिकात काम केले. वृत्तपत्रात पंढरीच्या वारीचे वातार्ताकनाची सुरवात केली. वृत्तपत्रातून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, युथ प्रेस क्लब पुणे चे अध्यक्ष म्हणून काम केले.
बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य., तसेच शिवधर्मगाथा (पाचहजार अंभग) त्यांनी लिहिले असून, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे. सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाची सुरवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.सासवडला आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे सुरवातीपासून संयोजक..राज्यभर गाजलेल्या कवी मुलांच्या भेटीला उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय लावणी महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद
====
 
मराठी सिनेमासाठी लेखन ====
ढोलकीच्या तालावर -गीते
रणांगण - पटकथा संवाद
"https://mr.wikipedia.org/wiki/दशरथ_यादव" पासून हुडकले