तत्कालीन ओडिशातील (आताचेआताच्या [[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे येथीलया राज्यातप्रदेशांचे मोठय़ामोठ्या प्रमाणावरप्रमाणात औद्योगिकीकरणउद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतचवर्षांत विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६०६ दशलक्षकोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोनवीस दशलक्षलक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.