विवेकानंद साहित्य संमेलन

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पहिले विवेकानंद साहित्य संमेलन सोलापूर शहरात ९-१० नोव्हेंबर २०१३ या दिवसांत झाले. अध्यक्षस्थानी हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली होते. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन होते. संमेलनाच्या मिमित्ताने प्रकाशित झालेल्या विशेषांकाची प्रत https://docs.google.com/file/d/0BytTRFHTbvD5QXRfODdxX1dzSTA/edit?pli=1 या पत्त्यावर आहे.

त्याच सभामंडपात तिसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला युवती संमेलन झाले.

पहा संपादन

बाह्य दुवे संपादन