भारतीय संविधानाची २री घटनादुरुस्ती

ही घटनादुरूस्ती 1952 साली करण्यात आली. या घटना दुरूस्तीद्वारे लोकसभेतील प्रतिनिधींची पुनर्रचना करण्यात आली.