भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हा स्वा.सावरकरांनी लिहीलेला शेवटचा ग्रंथ. हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका यांचे समिक्षण या ग्रंथात आहे.[ संदर्भ हवा ]

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
लेखक विनायक दामोदर सावरकर
भाषा मराठी
देश भारत भारत
विषय हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका