ज्या तारखेला एखाद्याचे निधन झाले असेल, ती तारीख दरवर्षी पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. या तिथीला दिवंगत आत्म्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जाते.