पश्चिम त्रिपुरा जिल्हा

पश्चिम त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अगरतला येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,१८,२०० इतकी होती. हा त्रिपुरातील सर्वाधिक वस्ती असलेला जिल्हा होता.[१]

चतुःसीमा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "District Census Handbook: West Tripura" (PDF). censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.