महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सनाच्या ९१०-९३० या काळात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शंकराचा भक्त होता. त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती अशी :-