चर्चा:सरदार किबे

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

>>त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील कमलाबाईशी झाला.<<

या वाक्याचा सुयोग्य अर्थ लागेनासा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही एखादे भरभराटीला आलेले कोल्हापूर होते काय? किंवा आहे काय? तसे असेल तर वाक्याचा अर्थ लागू शकतो.

-संतोष दहिवळ (चर्चा) ००:२५, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

"सरदार किबे" पानाकडे परत चला.