शाश्वत ग्रामीण विकास संपादन

समग्र ग्रामीण विकास संपादन

समग्र ग्रामीण विकास हा शाश्वत ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. समाजातील मातृशक्ती, सज्जनशक्ती, संतशक्ती, संघशक्ती आणि युवाशक्ती यांच्या माध्यमातून जलसंपदा, जंगल - वन संपदा, जमीन - भूसंपदा, जनावर - जैवविविधता - संपदा, उर्जासंपदा आणि जनसंपदाचा समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग, विचार घेऊन करण्याची पर्यावरणपूरक शाश्वत विकास प्रक्रिया आहे.तसेच ग्रामीण भागात सुविधा राबवून ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. शाश्वत ग्रामीण विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. ग्रामीण विकासा विषय शिक्षण सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत देले जाते आपण त्याचा लाभ घ्यावा आसे मला वाटते. ग्रामीण विकास विभागात शिक्षण घेतल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीची संधी उपबल्ध आहे. परंतु त्याही आता नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन सरकारने नवनवीन तंत्रज्ञानस वाव दिला पाहिजे खेड्यापाड्यात जाऊन.तेथील लोकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या पाहिजेत व त्या अंतर्गत उपाय योजना राबविल्या पाहिजेत. जर त्या योजना त्या ग्रामीण व्यक्तीपर्यंत पोहचात नसेल तर त्यासाठी मोठमोठ्या सामाजिक संस्थांनी त्या ग्रामीण भागात जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत सांगायला हवे.