कारखाना कायदा, १९४८ हा भारतातील कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचे नियमन करणारा कायदा आहे. याची सुधारित आवृत्ती १९८७मध्ये पारित झाली.

हा कायदा कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा आणि संबंधित विषयांचे नियमन करतो.