कमल बोस
कमल बोस (१९१५ - १९९५) हे भारतीय छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) होते, ज्यांनी परिणीता (१९५३), दो बिघा जमीन (१९५३), बंदिनी (१९६३), देवदास (१९५५) आणि सुजाता (१९६०) या सारखे बिमल रॉय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण केले.[१] त्यानी रंगीत चित्रपटाच्या युगात यशस्वीपणे संक्रमण केले आणि कुर्बानी (१९८०), जानबाज (१९८६) आणि दयावान (१९८८) पण बनवले.[२]
Indian cinematographer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर ११, इ.स. १९१५ कोलकाता | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर ९, इ.स. १९९५ | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी पाच वेळा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा फिल्मफेर पुरस्कार जिंकला:[३] बंदिनी (कृष्ण-धवल, १९६४), अनोखी रात (कृष्ण-धवल, १९७०), खामोशी (कृष्ण-धवल, १९७१), दस्तक (कृष्ण-धवल, १९७२), धर्मात्मा (१९७६).[४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Festival de Cannes: Do Bigha Zamin". festival-cannes.com. 2012-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
- ^ "Kamal Bose". Complete Index of World Film. 28 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Manorama Yearbook, Volume 30". Manorama Publishing House. 1995. p. 94.
Deaths: October: Kamal Bose, 80, ace cinematographer, winner of a record five Filmfare awards.
- ^ "Memories and melodies of a golden era". The Hindu. 13 April 2001. 29 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Best Cinematographer Award (B&W), Colour". Official Listing, Indiatimes. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.