"वडगावची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
}}
 
'''वडगावची लढाई''' मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झालीझाल्या. भारताच्या इतिहासात या ३हीतीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व [[तुकोजीराव होळकर]] व [[महादजी शिंदे]] यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन क‍रून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
 
===पार्श्वभूमी===
माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने तघुनातरावांची सत्तालालसा वाढली. व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर " नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. नाना फडणीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खुनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण "सवाई माधवराव" असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथ रावरघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारसरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
=== रघुनाथरावांची भूमिका===
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथ रावरघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथ रावरघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (५०१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्यनेतसैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहिममोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. [[नाना फडणीस]], [[सखाराम बापुबापू]], [[हरिपंत]] खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहुपाहू लागले. याकाळात रघुनाथ रावरघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालुनचालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथ रावांच्यारघुनाथरावांच्या दबावामुळे [[शिंदे]] , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथ रावांच्यारघुनाथरावांच्या पैशांच्या मागणी वरूनमागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागणी वरुनमागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर गुजरातेतुनरघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेमित्रफौजेसोबत सोबत मराठ्यांवर नर्मदा ओलांडुनओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरीपंतहरिपंत तात्यांच्या नेत्रुत्वाखालीनेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथ रावरघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजरातेतून्गुजराथेतून सुरत ,भडोच चाभडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मानतमान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
 
=== इंग्रजांची भूमिका===
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. मुंबई , कलकत्ता, मद्रास. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी सालशेत , साष्टी पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथ रावांनीरघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात इंग्लंड मध्येइंग्लंडमध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथ रावांनारघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
 
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या करारलाकराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी / पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव अनआणि पेशव्यांच्या खूनाचाखुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर
मुंबई विभागाने बळकावलेले काही भाग हीभागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन वसई वरचा दावा बाजुलाबाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत ना रघुनाथराव अन् पेशव्यांच्या खूनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले, तर प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीने ही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. वरुन उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
 
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत ना रघुनाथराव अन् पेशव्यांच्या खूनाचाखुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले, तरनाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीने हीकंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. वरुनउलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
=== युद्ध ===
पावसाळा संपल्या नंतरसंपल्यानंतर इंगजांनी मुंबई हूनमुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथ रावांचेरघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांनारघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येउनयेऊन मिळतील. इंग्रजांचा पणवेलपनवेल मार्गे, कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर हीहोळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचेरघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्यावाखाणण्यासारख्या होत्या. का‍र्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचेपोहोचेपर्यंत पर्यंतमराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिकपिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्यालाआल्याखंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
 
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपुरच्यानागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून अत्याधुनिकआवश्यक रसदिरसदी इंग्रजांना मिळालीचमिळाल्याच नाहीनाहीत. ३१ डिसेंबर लाडिसेंबरला इंग्रज फौजेफौजेने ने खंडाळ्याचाखंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीजानेवारीला ला त्याफौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजे कडूनफौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ ला१९७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगाव चावडगावचा आश्रय घेतला. १३ जानेवारी लाजानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांव वरवडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवे पर्यंतफडकवेपर्यंत तो चालुचचालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला१७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनाइंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चयुद्धखर्चही हीद्यायचा द्यायचे मान्य केलेहोता.
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]