"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने अठरा साहित्य संमेलने झाली असून "१८ मे २०१२ ते २०मे, २०१२" या तारखांना, [[सोलापूर]]ला १९वे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष शिवाजी सावंत असतील. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही, पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने हे साहित्य संमेलन भरवत आहे. नवोदित साहित्यिकांना संमेलनात नि:शुल्क सहभागी होता येईल. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजक करणार आहेत.
 
याच नावाचे आणखी एक साहित्य संमेलन आहे. हे संमेलन भरवणाऱ्या आयोजक परिषदेच्या सध्याच्या(इ.स.२०१२) अध्यक्षा नम्रता संदीप जाधव या आहेत. या संमेलनाच्या मालिकेतले १२वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २६-२७ मे २०१२ या दिवशी पुण्यात होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रा. हरी नरके असतील.
 
==या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने==