"आंबेडकरी युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०...
(काही फरक नाही)

२२:१३, २६ मार्च २०१२ ची आवृत्ती

आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (नागपूर) या संस्थेतर्फे होतात.


पहा : मराठी साहित्य संमेलने