"लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सहावे राज्यस्तरीय '''लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन''' ६ आंणि ७ जू...
(काही फरक नाही)

२२:३५, १५ मार्च २०१२ ची आवृत्ती

सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आंणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजीत भालेराव संमेलनाध्यक्ष होते. संमेलनात जिल्ह्यातील भजनीमंडळींची भजन स्पर्धा, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन आणि ‘लोकसंवाद पुरस्कारां’चे वितरण होऊन नंतर कविसंमेलन झाले.

आधीची संमेलने :