"काटकोन त्रिकोण (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "काटकोन त्रिकोण(नाटक)" हे पान "काटकोन त्रिकोण (नाटक)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{पुनर्लेखन}}
{{विस्तार}}{{बदल}}
'''काटकोन त्रिकोण''' या मराठी नाटकाचे लेखक डॉ. विवेक बेळे हे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेन्टर या संस्थेने गिरीश जोशींच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक रंगभूमीवर आणले. डो. मोहन आगाशे यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.
दोन पीढीतल्या फरकाने घर पाहाता पाहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमिवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न महाराष्ट्र कल्चरकल सेंटरच्या नव्या नाटकात 'काटकोन त्रिकोण' मध्ये केलाय नव्हे तर त्याचा रहस्यभेद पटवून दिलाय. डॉ. विवेक बेळे यांचे लेखन आणि गिरीश जोशींचे दिग्दर्शन याला डॉ. मोहन आगाशेंसारखा कसलेला अभिनेता एकत्र आला तर काय सुंदर कलाकृती तयार होते ते पाहण्यासाठी हे नाटक पहायलाच हवे.
खरे तर आज रंगभूमिवर नाटके येतात कमी. जी येतात त्यातली पाहण्यासारखी कीती हा प्रश्न असतो. म्हणूनच यानाटकावर लिहण्याचा आनंद घेताना ते नाटक पाहण्याचाही आग्रह धरावासा वाटतो.
 
दोन पिढींमधल्या विचारसरणीतील फरकाने घर पाहाता पाहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमीवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न 'काटकोन त्रिकोण'ने केला आहे.
घरातले पती-पत्नी दोघेही कमावते. बायकोच्या निधनानंतर वडील घरातच. सून गणीताची प्रध्यापिका . नव-यापेक्षा उशीरा येणारी. घरात स्वयंपाकाला बाई. आलेला पैसा हा खर्च करण्यासाठीच अशीच विचारसरणी. कर्ज काढून थाटात रहाणारे आनंदी कुटुंब. सतत सूनेवर लक्ष ठेऊन किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींवर कटकटी करणारा साठीच्या पुढचा सासरा. मुलगा वडील आणि बायको यांच्यापैकी एकाकडे न झुकणारा. समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारा . वेळ न जाणार सासरा आणि कामात वेळ नसलेले सून आणि मुलगा असा विरोधाभास यात आहे.घरातले प्रश्न गणितीपध्दतीच्या सहाय्याने साडविण्याचा मनोरंजक भाग प्रथम खूप आनंद देतो. पण हाच गणिती प्रकार रहस्यभेद करणारा गंभीर केव्हा बनत जातो ते न कळणे हाही या नाटकाचा यशस्वी भाग.
 
बायको-नवरा-सासरा असा काटकोनी कुटंबाचा हा प्रश्न. वास्तविक आजच्या परिस्थितीतला एक आदर्श काैटुंबिक प्रश्न डॉ. विवेक बेळेंनी नेटक्या संवादातून उलघडत नेला आहे. त्रिकोणाच्या भाषेत सांगायचे झाले तर कधी समभूज तर कधी त्रिकोणाचा कर्ण बदलून घरच्या प्रश्नांना सोडवत नाटक रहस्याचा आधार घेत पोलिसी थाटाटत्या बापटांच्या धारदार संवादातून आशय बाहेर आणत आबांसारख्या एकाकी बापाची कैफीयत मांडत रहाते.
'''काटकोन त्रिकोणचे कथानक :''' नाटकात दाखवलेल्या घरातले पती-पत्नी दोघेही कमावते आहेत. बायकोच्या निधनानंतरपतीचे वडील आबा घरातच राहत आहेत. सूनआईचे गणीताचीनिधन प्रध्यापिकाझालेले आहे. नव-यापेक्षासून उशीरागणिताची येणारीप्राध्यापिका आहे. घरातती स्वयंपाकालानोकरीवरून बाई.नवर्‍यापेक्षा जास्त उशिरा घरी येणारी आणि आलेला पैसा हा खर्च करण्यासाठीच अशीचआहे विचारसरणीअश्या विचारसरणीची आहे. घरात स्वयंपाकाला बाई आहे. कर्ज काढून थाटात रहाणारे हे आनंदी कुटुंब आहे. साठीच्या पुढचा सासरा सतत सूनेवरसुनेवर लक्ष ठेऊन किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींवर कटकटी करणारा साठीच्या पुढचा सासराआहे. मुलगा वडील आणि बायको यांच्यापैकी एकाकडेएकाचकडेहीझुकणारा.झुकता समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारा आहे. वेळ न जाणारजाणारा सासरा आणि कामातबाहेरच्या अतिकामांमुळे घरात वेळ नसलेले सूनदेऊ आणिशकणारे वेळ नसलेले मुलगा व सून असा विरोधाभास यातनाटकात आहे. सुनेचा घरातले प्रश्न गणितीपध्दतीच्या सहाय्यानेगणितीपद्धतीने साडविण्याचा मनोरंजक भाग प्रथम खूप आनंद देतो. पण हाच गणिती प्रकार रहस्यभेद करणारापुढे गंभीर केव्हा बनत जातो ते आणि रहस्यभेद कसा करतो याची पूर्वकल्पनाहीकळणेयेणे हाहीहा या नाटकाचा यशस्वी भाग आहे.
आबांच्या वृध्दत्वाला चिंतेची धार चढते आणि संवादाला विसंवादाचे ठिगळ जोडले जाते. लेखनातून विविध प्रकारचे कंगोरे मांडताना त्याने आजकाल एकाकी पडलेल्या वृध्दांचे प्रश्न प्रक्षकांना समाजायला लागतात. समाजातील वृध्दांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने विचार करणारा आजचा तरूण घरात आपल्या आई-वडलांशी कसा वागतो हे नाटकात सांगून प्रेक्षकांना डोळस बनविण्याच प्रयत्न केला आहे.
 
तीन पात्रातून चार भूमिकांना न्याय मिळालाय. आबा आणि बापट दोघेही नेमके वेगळ्या प्रकृतिचे लोक मोहन आगाशेंच्या रूपात सहजपणे वावतात. नव्हे ते रमवतात. परस्पर भिन्न अशा दोहोंच्या जीवनातील भिन्नता ते सहजी दाखवतात.अंगयष्टी, बोलण्यातला बदल आणि चालण्यातल्या बदलाने ते नाटकाचे नायक केव्हा बनतात ते कळतच नाही.
बायको-नवरा-सासरा असा काटकोनी कुटंबाचा हा प्रश्न. वास्तविक आजच्या परिस्थितीतला एकहा आदर्शवास्तविक काैटुंबिककौटुंबिक प्रश्न, डॉ. विवेक बेळेंनी नेटक्या संवादातून उलघडतउलगडत नेला आहे. त्रिकोणाच्या भाषेत सांगायचे झाले तर कधी समभूजसमभुज तर कधी त्रिकोणाचा कर्ण बदलून घरच्या प्रश्नांना सोडवत हे नाटक रहस्याचा आधार घेत पुढे सरकते. पोलिसी थाटाटत्याथाटाटल्या श्री.बापटांच्या धारदार संवादातून आशय बाहेर आणत नाटक आबांसारख्या एकाकी बापाची कैफीयतकैफियत मांडत रहाते.
पेशाने डॉक्टर असणाऱ्या बेळे यांनी नाटकातील रहस्यभेद इतका सही केला आहे की त्यांच्या संवाद मांडणीची दाद द्यावीशी वाटते. पती आणि मुलगा दोन्ही जबाबदारीत ते आपल्याला सहज भासतात. अभिनय करतात हे जाणवतच नाही.केतकी थत्ते यांनी हल्लीच्या अधुनिक युगातली सून उभी केलीय. संवादात चलाखी आणि कामात हुशारी.
 
नाटक सुदर्शनच्या छोट्या मंचावर आदी बहरत गेले मात्र मोठ्या रंगमंचावरचे माप वाढले तरी नेपथ्य मात्र तोकडेच बेतले गेलेय. दिग्दर्शकाच्या रुपात दिसलेली गिरीश जोशीचे विश्व नाटकातला आशय नेमका बाहेर आणते. तांत्रींक अंगाच्या रूपाने नाटकाला नेटके मांडण्यात सारेच सारेख जबाबदार आहेत.
आबांच्या वृध्दत्वालावृद्धत्वाला चिंतेची धार चढते आणि संवादाला विसंवादाचे ठिगळ जोडले जाते. लेखनातून विविध प्रकारचे कंगोरे मांडतानामांडलेल त्यानेपाहून आजकाल एकाकी पडलेल्या वृध्दांचेवृद्धांचे प्रश्न प्रक्षकांनाप्रेक्षकांना समाजायला लागतात. समाजातील वृध्दांच्यावृद्धांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने विचार करणारा आजचा तरूणतरुण घरात आपल्या आई-वडलांशीवडिलांशी कसा वागतो हे नाटकात सांगून लेखकाने प्रेक्षकांना डोळस बनविण्याच प्रयत्न केला आहे.
 
'काटकोन त्रिकोण'मधल्या तीन पात्रातूनपात्रांतून चार भूमिकांना न्याय मिळालायमिळाला आहे. आबा आणि बापट हे दोघेही नेमके वेगळ्या प्रकृतिचेप्रकृतीचे लोक मोहन आगाशेंच्या रूपात सहजपणे वावतात.वावरतात नव्हेआणि तेप्रेक्षकांना रमवतात. परस्पर भिन्न अशा दोहोंच्या जीवनातील भिन्नताफरक ते सहजी दाखवतात. अंगयष्टी, बोलण्यातला बदल आणि चालण्यातल्या बदलाने ते नाटकाचे नायक केव्हा बनतात ते कळतच नाही.
 
पेशाने डॉक्टर असणाऱ्या विवेक लेखक बेळे यांनी शेवटी नाटकातील रहस्यभेद इतका सहीछान केला आहे की त्यांच्या संवाद मांडणीची दाद द्यावीशी वाटते. पतीत्यांनी आणिकेलेल्या मुलगा दोन्ही जबाबदारीतअभिनयामुळे ते आपल्यालानाटकातल्या सहजपती भासतात.आणि अभिनयमुलगा करतातया हेदोन्ही जाणवतचजबाबदार्‍या नाहीसहजपणे निभावतात. केतकी थत्ते यांनी हल्लीच्या अधुनिकआधुनिक युगातली सून उभी केलीयकेली आहे. संवादाततिच्या संवादांतली चलाखी आणि कामातकामातली हुशारी प्रेक्षकांना आवडेल अशी आहे.
 
'काटकोन त्रिकोण' हे नाटक सुदर्शनच्या'सुदर्शन'च्या छोट्या मंचावर आदीजितके बहरत गेले' मात्रपण मोठ्यानेपथ्य रंगमंचावरचेतोकडेच मापबेतले वाढलेगेल्यामुळे तरीते नेपथ्यमोठ्या रंगमंचावर मात्र तोकडेचते बेतलेतितके गेलेयछान वाटले नाही. तरीही दिग्दर्शकाच्या रुपातरूपात दिसलेलीदिसलेले गिरीश जोशीचे विश्वकौशल्य नाटकातला आशय नेमका बाहेर आणते. तांत्रींकतांत्रिक अंगाच्या रूपाने नाटकाला नेटके मांडण्यात सारेचसारे सारेखसारेखच जबाबदार आहेत.