"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{अशुद्धलेखन}}
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगडसिंहगड, प्रतापगड, पुरन्दरपुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिन्धुदुर्गसिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जन्जिराजंजिरा, विशालगडविशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले महाराष्ट्रात[[छत्रपती शिवाजी]]च्या स्वराज्यात आहेतहोते.
शिवाजीचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणार्‍या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
नमुद केलेले किल्ले हे [[छत्रपती शिवाजी]] महाराजान्च्या हिन्दवी स्वराज्यात मिळविले/बान्धले होते.
 
शिवरायान्चा जन्म शिवनेरी गडावर झाला. शिवरायान्नि प्रथम जिन्कलेला गड/किल्ला तोरणा होय. रायगड हि शिवरायान्चि पहिली राजधानी होती. राजगड हा किल्ला शिवरायान्नि स्वतः बान्धला. सिन्धुदुर्ग, विजयदुर्ग, जन्जिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रि हल्ल्यान्पासून स्वरानज्याचे रक्षण करत.
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले==
पन्हाळा व विशालगड हे किल्ले [[कोल्हापुर]] जिल्हयात आहेत. राजगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगड, प्रतापगड, पुरन्दर, लोहगड हे किल्ले [[पुणे]] जिल्हयात आहेत. रायगड हा किल्ला [[रायगड]] जिल्हयात आहे. सिन्धुदुर्ग हा किल्ला [[सिन्धुदुर्ग]] जिल्हयात आहे.
नाशिक जिल्हा :
 
# अंकाई
# अचलगड
# अंजनेरी
# अलंग
# अहिवंत
# इंद्राई
# कंक्राळा
# कंचना
# कन्हेरा
# कावनई
# कुलंग
# कोळधेर
# गाळणा
# घारगड
# चांदोर
# जवळ्या
# टंकाई
# त्रिंगलवाडी
# त्रिंबक
# धैर
# धोडप
# पट्टा
# बहुळा
# ब्रह्मगिरी
# भास्करगड,
# मार्किंडा
# मुल्हेर
# रवळ्या
# राजधेर
# रामसेज
# वाघेरा
# वितानगड
# हर्षगड
# हातगड
 
== बाह्य दुवे ==