"चार्वाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{विकिकरण}}
चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते
चार्वाक
==तत्त्वज्ञान==
▲चार्वाक हे लोकायत या जीवनवादी तत्वज्ञानाचे समर्थक होते.चार्वाकही व्यक्ति काल्पनिक होती,एकच होती ते ,विशीष्ट जीवनवादी तत्वज्ञानाचा पुरस्कार करणार्या विचारप्रणालीच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती या बाबत तज्ञात वेगवेगळी मते असली तरी ते अवैदीक जडवादी जीवनवादी ततवज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत सर्व साधारणतः एकमत आढळते.तत्कालीन इतर धर्मीय तत्वचिंतकांनी त्यांच्या या अनिश्वरवादी विरोधकांवर उपभोभोगवादी असल्याचा शिक्कामरून टिकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तिरेखेचा उल्लेख आढळतो पण तीथे लोकायत तत्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशीष्ट तत्वज्ञानाशी संबध असल्याचे आढळून येत नाही.
ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे
आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे.
▲ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे.प्रति आणि अक्ष अशी दोन पदे यात आहेत- अक्ष म्हणजे इन्द्रिय; म्हणजे इन्द्रियांना अनुभवता येते, "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे [[आत्मा]], [[ईश्वर]] आणि [[स्वर्ग]] याला यात स्थान नाही. जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. यात चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.
▲आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. ध्वनी मुळे शांतता होती असे वाटते, शांतता असे काही नाही. <ref>http://www.manogat.com/node/16692</ref>
चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी
या दर्शनात [[अर्थ]] आणि [[काम]] हेच [[पुरूषार्थ]] म्हटले आहेत. [[धर्म]] आणि [[मोक्ष]] या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा
▲चार्वाक जडवादी होय. ही दृश्य सृष्टी जड द्रव्यांची परिणती होय, असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!‘ हा त्याचा मुख्य सिद्धांत आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात नि आकार धारण करतात. हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळ होय, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते.
:कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
▲या दर्शनात [[अर्थ]] आणि [[काम]] हेच [[पुरूषार्थ]] म्हटले आहेत. [[धर्म]] आणि [[मोक्ष]] या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवाद वर घृतं पित्वा .. मध्ये काहीसे हेटाळले गेल्याप्रमाणे अयोग्य सुचवत नाही. सुखासाठी चोरी किंवा मद्यप्राशन योग्य नाही. चार्वाकवाद हिंसेचा धिक्कार आणि शाकाहाराचे समर्थन करतो. वेदांत सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. [[अग्निहोत्र]] आणि वेदांचे पठन तसेच त्यातील [[हवन]] हे उपयुक्त नाहीत. पौरोहित्यावर गुजराण करणार्यांची त्याने निंदा केली आहे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिक श्रम करावेत, काव्य, नृत्य, संगीत या कलाही हव्यात, राजकीय स्थैर्य हवे आणि स्वार्थीपणा नको असा हा विचार आहे.
▲:एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि:।।
▲(शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्य़ाने सुखोपभोग घ्यावेत.) हा ज्या लोकायतांचा आदर्श आहे,दण्डनीति हीच एक विद्या आहे व यातच कृषि,गोरक्ष वाणिज्य समाविष्ट आहेत.
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत
आत्मा
▲पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत.लोकायत तत्वज्ञानानुसार महाभूते चारच [[पृथ्वी]],[[आप]],[[तेज]],[[वायू ]]ही चार तत्वे; यांच्या संयोगास शरीर,इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते.चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरूष.प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे.अनुमान प्रमाण नाही ( परलोकाबाबतीत).परलोक नाही.अर्थ व काम हेच पुरूषार्थ आहेत.तीन [[वेद]] हा धुर्तांचा प्रलाप आहे.
प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला. ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो. जसे धूर आणि अग्नी, पाऊस आणि
▲आत्मा मानत नाहीत त्यामुळे अर्थात पुनर्जन्म सिद्धांत मानत नाहीत.श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत.आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे त्यांचे मानतात. त्यामुळे परलोकही मानत नाहीत. कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही, म्हणून ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो हे त्यांचे मत आहे.
इतर
▲प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो.जसे धूर आणि अग्नी, पाऊस आणि मृदगंध. अशारितीने एकमेकाशी संबंधीत गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते. ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱया माणसाने पाहीलेले व सांगीतलेले ज्ञान हे शब्द प्रमाण. अशी चार्वाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती.
तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकीत्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमाननचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व
▲इतर ज्ञानाप्रमाणांच्या मर्यादा विषदकरताना हे दर्शन म्हणते- शब्द हे प्रमाण नव्हे. कारण, हे शब्द कुणीतरी उच्चारलेले असतात. त्यांचे नंतर संकलन होते. उच्चारणार्यांची पात्रता काय, हा वादग्रस्त विषय होय. स्वयं- वेद हे शब्द प्रमाण मानले, तर हाती काय येते ? जर्भरी, तुर्भरी असे निरर्थक शब्द वेदांमध्ये आढळतात. शिवाय स्वयंबहिणीने आपल्या भावाला कामपूर्तीसाठी गळ घातली, अशा अर्थाचे मंत्र वेदांमध्ये आहेत, असे हे शब्द प्रमाण धरायचे, हे वेडेपणाचे लक्षण की पांडित्याचे ? म्हणून वेदप्रामाण्य कुचकामाचे ठरते. अनुमान हेही तसेच. कशाचा तरी अनुभव घेऊन कुणीतरी काही अंदाज बांधतो- धूर असेल तेथे विस्तव असतोच, हा स्वयंपाकगृहातील अनुभव घेऊन, डोंगरावर धूर आहे त्याअर्थी तेथे आग आहे, असा अंदाज करता येईल. पण याला कित्येक मर्यादा पडतात. प्रत्येक व्यक्तिगणिक अनुमान वेगळे असू शकते. प्रत्येक प्रसंगात ते उपयुक्त ठरेलच असे नाही, म्हणून अनुमान प्रमाण या दर्शनाने बाद ठरविले.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/daily/20060409/lm07.htm. It is a snapshot of the page as it appeared on 17 Mar 2011 12:51:21 GMT.</ref>
देहाहून वेगळा असा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर, मोक्ष
अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक,
▲तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकीत्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमाननचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्विक असे दोन भाग करून तात्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
▲देहाहून वेगळा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर,मोक्ष इ.अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यानी नाकारले आहे.वरील गोष्टीं नाकारल्यामुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहिन होतो.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा
▲अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक, प्रेषीत इ. नी केलेली अनुमाने ही पूर्ण सत्य मानल्यामुळे खऱया सत्याचे आपले ज्ञान अपूरेच राहते.धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे खोटेपणा आत्मविसंगती व पुनरूक्ती या दोषांनी मंडीत झाले.असे चार्वाकांनी मानले.
चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरूषार्थ
▲धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरूषार्थ सर्वश्रेष्ठ मानला आहे. जन्ममरणाच्या फेऱयातून आणि दूःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते. चार्वाकांनी हा मोक्ष नाकारून ‘पारतंत्र्य म्हणजे बंध आणि स्वतंत्र्य म्हणजेच मोक्ष’ ही संकल्पना मांडली.
य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे
▲चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरूषार्थ मानित होते. पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारलाय हे लक्षात घेतले पाहीजे. शिस्त आणि व्यवस्था हे महत्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनिती चार्वाकांनी ग्राह्य मानली आहे. धर्म- परलोकात सुख देणारा, पूण्यकृत्य- परलोकात सुख देणारे, पाप- परलोकात दूःख देणारे ही धर्माची संकल्पना चार्वाकांनी नाकारली. पण त्यांनी मानवी मुल्ये नाकारली नाहीत.
चार्वाकांनी ऋणाविषयी
▲य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतिचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. ऐतिहासिकदृष्ट्या वंशशुध्दी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टिका केली. वंशशुध्दी ही वस्तूस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानातात.
यज्ञाच्या
▲चार्वाकांनी ऋणाविषयी हा बेजबाबदारपणा मान्य केला नाही.समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनिती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला.चांगली कृत्ये, न्याय प्रशासन व कल्याणकारी शासन याचा त्यानी आग्रह धरला होता.
▲यज्ञाच्या अग्नित तूप जाळण्यापेक्षा (अलौकिकाच्या अभिलाषेपेक्षा ) ते तूप पिउन शरिर व मन धष्टपूष्ट व समर्थ करा असा लौकिक जिवनाबाबतचा विधायक अर्थ त्यानी सांगीतला.प्रस्थापित हितसंबंधावर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे कार्य चार्वाकांनी केले .ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही.संकटांनी खचून-पिचून जाऊ नका, कर्तबगारिने संकटावर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतः घ्या हा मुलमंत्र सर्वांनाच सारखा सांगितला.
<ref>http://gipsy-prashant.blogspot.com/2009/12/blog-post_1696.html</ref>
वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल
==इतर धर्मीय
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात [[वेद]], [[परलोक]] व [[देव]] या तिघांनाही फेटाळून लावले आहे. [[चेतनावाद]] हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्व धर्मीयांनी चार्वाक मतावर कठोर
मुळात
:यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्तिमृत्युरगोचर:।
:भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
"
तत्कालीन
:यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
:भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
==
चार्वाक म्हणजे चारू अर्थात गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक् म्हणजे सांगणारा असा अर्थ सांगता येतो.
चार्वाक ही काही एकच व्यक्ती होती का
लोकायत या दर्शनाचा
लोकायत म्हणजे
===चार्वी===
१.३.४७ या पाणिनीय सूत्रावरील ‘वदते चार्वी लोकायते’ या काशिकावृत्तीनुसार व चार्वी ही अनार्य वेस्सवना (कुबेरा
===देवांचा गुरू बृहस्पती===
Line ८० ⟶ ७८:
बृहस्पतीचे जे चरित्र काही प्राचीन ग्रंथात विस्ताराने वर्णन केल्याचे आढळते, त्यावरून बृहस्पती हा कट्टर ईश्वरवादी, मोक्षवादी होता असे सिद्ध होते.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/daily/20060409/lm07.htm. It is a snapshot of the page as it appeared on 17 Mar 2011 12:51:21 GMT.</ref>
तरीपण देवांचा गुरू [[बृहस्पती]] हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. वेगवेगळ्या कालखंडात अनेक ग्रंथांतून याचा उल्लेख आहे. [[मैत्रायणी उपनिषद|मैत्रायणी उपनिषदामध्ये]] एक कथा आहे. असुरांचा गुरू [[शुक्र]] याला देवेन्द्राने कपटाने आश्रमातून दूर नेले आणि हा बृहस्पती शुक्र
===अजित केशकंबली===
अजित केशकंबली हाही एक प्रख्यात चार्वाक म्हणून ओळखला जातो. अजित हे त्याचे खरे नाव, पण मानवी केसांचे कांबळे अंगावर घेऊन फिरायचा म्हणून केशकंबली हे नाव त्याला मिळाले. हा बुद्धापेक्षा वडील होता आणि एक चांगला आचार्यही होता. त्याने लोकायत मताची फेरमांडणी करून आपला वेगळा पंथ निर्माण केला. अजित केशकंबलीच्या पंथातून बौद्ध आणि जैन धर्माची निर्मिती झाली असे काहींचे मत आहे.{{संदर्भ हवा}} अजित आणि त्याच्या पाच नास्तिक सहकाऱ्यांनी बौद्धापूर्वीच ब्राह्मण धर्माविरुद्ध टीकेची झोड उठवली होती. पण पुढे बुद्धाचे प्रखर व्यक्तिमत्त्व, आर्जवी स्वभाव, वक्तृत्व आणि संघटनकौशल्य यापुढे अजित मागे पडला आणि विस्मृतीत गेला. मात्र बौद्ध आणि जैन वाङ्मयातून त्याची निंदा झालेली आहे.
==वाङ्मयातून उल्लेख==
याचा एक परिणाम म्हणजे चार्वाक मताचा एकही अधिकृत ग्रंथ वा त्यावरील टीका आतापर्यंत मिळत नव्हत्या. बृहस्पतीसूत्र व जयराशीभट्टाचा
यती "कृष्णमिश्र" यांनी लिहिलेल्या प्रबोधचंद्रोदय या नाटकात अगदी सोप्या पद्धतीने या दर्शनाचे विवेचन केले आहे.<ref>http://mr.upakram.org/node/1993</ref>प्राचीन संस्कृत, पाली आणि प्राकृत वाङ्मयातून अनेक पात्रांच्या तोंडी चार्वाक विचार घातलेले आढळतात. प्रल्हादाचा पुत्र विरोचनाचा छांदोग्योपनिषदात तसेच भागवत, नारद पुराण, गणेश पुराण वगैरेंमध्ये उल्लेख आहे. तो
प्रदेशी (पालीमध्ये पायसि) हे बौद्ध आणि जैन ग्रंथांतील पात्र. मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात गेलात की तिकडून दूतांकरवी तेथील माहिती कळवा असे त्याने पापी तसेच पुण्यवान लोकांना सांगितले होते, पण तिकडून एकही दूत आला नाही म्हणजे स्वर्गही नाही आणि नरकही नाही असे त्याने अनुमान काढले. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना रांजणात बंद करून ठेवले. ते
रामायणाच्या अयोध्याकांडात रामाला वनवासात जाण्यापासून परावृत्त करू पाहणारा जाबाली; महाभारताच्या शांतिपर्वामध्ये प्राण किंवा जीव पंचमहाभूतांपासून वेगळे नसल्याचे सांगणारा भारद्वाज मुनी; सर्व माणसे ब्रह्मदेवानेच निर्माण केलेली असल्याने त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ क्रम लावण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन करणारा
चार्वाकांची बरीच दर्शने लुप्त झालेली आहेत. आस्तिक दर्शनांतून त्यांचे बरेच उल्लेख आढळतात. हाच त्यांच्याबद्दलचा पुरावा. जयराशी भट्ट हा एक विलक्षण चार्वाक इ. स.च्या सातव्या-आठव्या शतकांत होऊन गेला. ‘तत्त्वोपप्लव सिंह’ हा त्याचा ग्रंथ. वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर त्याने सडकून टीका केलेली आहे. चार्वाकवाद्यांचा हा एकमेव प्राचीन ग्रंथ उपलब्ध असावा. चौदाव्या-पंधराव्या शतकांच्या सुमारास मध्वाचार्य, गुणरत्न या पंडितांचे ‘सर्व दर्शन संग्रह’, ‘षड्दर्शन संग्रह’ तयार झाले. या ग्रंथांतून निरनिराळ्या दर्शनांचे साररूपात संकलन करण्यात आले आहे. या ठिकाणी चार्वाकदर्शनाची जुन्या भारतीय सूत्र पद्धतीने अठ्ठावीस सूत्रांद्वारे ओळख करून दिलेली आहे.
Line १०१ ⟶ ९९:
:न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
:नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥
::स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही,वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच
:अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।
Line ११२ ⟶ ११०:
:मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् ।
:निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः
::मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.
:गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम् ।
:गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥
::येथे प्रवासाला जाणार्या
:स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।
Line १३३ ⟶ १३१:
:ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।
:मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥९॥
::तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये
:त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
Line १४६ ⟶ १४४:
<ref>[http://mr.upakram.org/node/1993 स्रोत : "चार्वाकमंथन" परामर्श ग्रंथमाला, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, २००१. ]</ref>
==लोकायत
विंदा करंदीकरांच्या "अष्टदर्शन" या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय दर्शनांपैकी चार्वाक-दर्शनाला स्थान दिले आहे
* आ.ह. साळुंखे यांचे 'आस्तिकशिरोमणी चार्वाक'
* लोकायत - स. रा. गाडगीळ - प्रकाशक लोकवाङ्मय गृह▼
* लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - मोतीलाला बनारसीदास (प्र.) - ▼
▲*लोकायत - स. रा. गाडगीळ - प्रकाशक लोकवाङ्मय गृह
* सर्वदर्शनसंग्रह (सर्वधर्मसंग्रह नव्हे!) - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, मध्यवर्ती इमारतीसमोर (शासकीय प्रकाशन)▼
▲*लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - मोतीलाला बनारसीदास (प्र.) -
* चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)▼
▲*सर्वदर्शनसंग्रह (सर्वधर्मसंग्रह नव्हे!) - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, मध्यवर्ती इमारतीसमोर (शासकीय प्रकाशन)
* वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.<sub>अधोलेखन मजकूर</sub>▼
▲*चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)
* चार्वाकमंथन - संपादकः उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे विद्यापीठ. (प्रस्तावना: मे. पुं रेगे)▼
▲*वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.<sub>अधोलेखन मजकूर</sub>
* चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रकाशन.▼
▲*चार्वाकमंथन - संपादकः उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे विद्यापीठ. (प्रस्तावना: मे. पुं रेगे)
* 'भारतीय जडवाद' हे .▼
▲*चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रकाशन.
* मानवेन्द्रनाथ रॉय यांचे 'जडवाद' हे पुस्तक (बा.र. सुंठणकर यांनी अनुवाद केलेले) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे प्रकाशित .▼
▲*'भारतीय जडवाद' हे .
▲*मानवेन्द्रनाथ रॉय यांचे 'जडवाद' हे पुस्तक (बा.र. सुंठणकर यांनी अनुवाद केलेले) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे प्रकाशित .
==बाह्य दुवे==
|