"बाळशास्त्री जांभेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१:
'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. [[भाऊ दाजी लाड]], [[दादाभाई नौरोजी]] हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.<ref>लोकसत्ता रविवार, २३ जून २००२</ref> <br />
'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती.
मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, कानडी, फारसी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्या काळात त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, नुसते महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही. संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य रस्ता दाखवला, आणि मग त्यांना असे वाटले की, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले पाहिजे. आणि त्यांनी ’दर्पण’ सुरू केले. मराठीतले ते आद्य पत्रकार.
ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे.
 
==मान्यता==