"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 123.252.201.2 (चर्चा)यांची आवृत्ती 529218 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वाद}}
[[चित्र:राज ठाकरे.jpg|thumb|right|200 px|राज ठाकरे]]'''राज ठाकरे''' ( जन्म १४ जुनजून १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानावाच्या नव्याने स्थापन झालेल्या राजकियराजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. तसेच शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षमुद्दापक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीमराठीभाषा केंद्रीतयांभोवतीच ठेवलाप्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात वास्तव्यासनव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांनालोकांच्या लोंढाला आपल्या टिकेचेटीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवर्‍यात राहिले.
 
 
 
== वैयक्तिक ==
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला<ref name="jans">http://www.jansamachar.net/display.php3?id=&num=14801&lang=English</ref>. त्यांचे वडिलवडील श्रीकांत [[प्रबोधनकारसीताराम ठाकरे]] हे शिवसेनाप्रमुख [[बाळ ठाकरे]] यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नीपत्‍नी कै. मीना ठाकरे यांची बहिणबहीण लागतात. आहे. राज ठाकरे यांचे बालपण [[मुंबई]]च्या [[दादर]] भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या [[बालमोहन विद्यालय (दादर)|बालमोहन विद्यालयात]] झाले तर महाविद्यालयीन शिक्षण [[सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्स]]मध्ये झाले.
राजराजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे त्यांच्यासंगीतकार होते. राज ठाकरे घराण्यातील इतरांप्रमाणेआपले व्यंगकाकांप्रमाणे चित्रकारव्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेडिस्नेसारखे साठी कार्टूनकार्टूनपट करणे नक्कीच आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.<Ref>http://www.apakistannews.com/raj-thakre-wanted-to-work-with-walt-disney-84833</ref><ref>http://newsx.com/story/30816
</ref>
 
शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नीपत्‍नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
 
== राजकियराजकीय वाटचाल ==
 
 
=== शिवसेना ===
 
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सूरुसुरू केली. उमदे प्रभावी व्यक्ती मत्वव्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी आपलास्वतःला मोठा समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला, असे दिसते आहे.{{व्यक्तिगतमत?}} शिवसेनेतीलाशिवसेनेला तरुणांचा पाठिंबा बळकट करण्यातपाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्वाचामहत्त्वाचा समजला जातो.{{संदर्भ हवा}} बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सुत्रेसूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे.{{संदर्भ हवा}} शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, च्या मार्च मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेमहिन्यात मध्येशिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजा भावाचीदुजाभावाची वागणूक देतमिळत असल्याच्या कारणावरुनकारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसातचदिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली.<ref>[http://www.hinduonnet.com/2005/11/28/stories/2005112813920100.htm द हिंन्दू ]</ref> आपण कोणत्याही पक्षात सामील होणार नाही अशी घोषणाग्वाही त्यांनी केलीत्यावेळी दिली होती.
 
=== महाराष्ट नवनिर्माण सेना ===
एप्रिल २००६ मध्ये राज ठाकरे यांनी [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] (इथून पुढे '''मनसे''' या संक्षिप्त नावाने,) या पक्षाची स्थापना केलाकेली. मराठी माणसाचे हितरक्षण व उन्नती हा या पक्षाचा प्रमुख मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षही मराठी मुद्यावर स्थापन झाला होता. परंतु शिवसेनेने ह्या मुद्याला बगल दिली असल्याची पक्षाचीमनसेची भावना आहे. सुरुवातीला, शिवसेनेतील राज ठाकरे यांचे समर्थक लगेचच या पक्षात सामील झाले तर नवीनव्या राजकीय कारकीर्दीसकारकिर्दीस उत्सुक असलेल्या अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापने पासूनस्थापनेपासून प्रभावी भाषणांचा सपाटा लावला. पहिल्या पहिल्या भाषणांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल यावर भर दिलाते गेलाबोलले. स्थानिक मराठी तरुणांना नोकर्‍यांमध्ये प्राधान्य हा त्यातीलत्यांतील प्रमुख मुद्दा होता. तसेच महाराष्ट्रातील राजकियराजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिचेतिची उन्नती करणकरण्याचे प्रयत्‍न करीन, होईल अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता. {{संदर्भ हवा}}
 
'''उत्तरप्रदेशी व बिहारी वरीललोकांवरील टिकाटीका'''-<br />
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्‍या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई पहिलेचअगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोंढ्यावरलोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. यात्यांच्या राज्यातीलराज्यांतील राजकारण्यांमुळे ही यात्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. यातीलत्यांतील सर्वात जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टिकाटीका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकियराजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येउनयेऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्‍यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करण्याचाकरतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येउनयेऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभवलाअनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता दिलीजागृत करण्याचा प्रयत्‍न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या राज्यातदेशांत ह्यातसेच देशांमध्येराज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत संमिलीतसामील होत नाहीत व उलटे मराठीला हिनहीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अश्याअशा प्रकारचेप्रकारची अनेकआरोपवजा आरोप टिकाटीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतीतूनमुलाखतींतून स्पष्टपणे व्यक्त केली.{{संदर्भ हवा}}
 
=== मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे ===
३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व [[समाजवादी पार्टी|समाजवादी पार्टीचे]] कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी लिहिलेलेचिकटवलेली भित्तीपत्रेभित्तिपत्रे (''युपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बंम्बई है|''){{संदर्भ हवा}} व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले.{{संदर्भ हवा}} राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टिकास्त्रटीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकिर्दकारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात अखडताआखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली.
 
फेब्रुवारी १३ २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टिकाटीका सहन करावी लागली व कृतीकाहीतरी करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टी चे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. <ref>{{cite news|url=http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20080040577&ch=2/6/2008%209:11:00%20PM|title=Mumbai police soft on Raj?|publisher=[[NDTV]]|accessdate=2008-04-30|date=2008-02-06}}</ref>. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली.<ref name="TOI_Raj_arrest" /> या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली व उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला व अनेक ठिकाणी माराहाणमारहाण करण्यात आली. परिणामी अनेक ठिकाणांवरुनठिकाणांवरून उ.प्रदेश व बिहार मधील कामगार आपपल्याआपापल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण्निर्माण झाला.<ref name="IE_Pune_flee">{{cite news|url=http://www.expressindia.com/latest-news/25-000-North-Indian-workers-leave-Pune/276576/3/|accessdate=2008-04-06|title=25000 North Indian workers leave Pune|publisher=''[[Indian Express]]''}}</ref><ref name="TOI_Pune_flee">{{cite news|title=25000 North Indians leave, Pune realty projects hit|url=http://timesofindia.indiatimes.com/25000_North_Indians_leave_Pune_realty_projects_hit_/articleshow/2809937.cms|accessdate=2008-04-04|publisher=''[[Times of India]]''}}</ref> <ref name="TOI_Nashik_flee">{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2780795.cms|accessdate=2008-04-06|publisher=''[[Times of India]]''|date=2008-02-14|title=Maha exodus: 10,000 north Indians flee in fear}}</ref><ref name="Red_Nashik_flee">{{cite news|url=http://www.rediff.com/news/2008/feb/13nasik1.htm|accessdate=2008-04-06|title=MNS violence: North Indians flee Nashik, industries hit|date=2008-02-13|publisher=[[Rediff]]}}</ref> .<ref name="Red_Nashik_flee" /> या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसे ने कामगार भर्ती साठीभर्तीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावीठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली.{{संदर्भ हवा}} अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.{{संदर्भ हवा}}
 
ऑक्टोबर मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले.{{संदर्भ हवा}} या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परिक्षापरीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परिक्षापरीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भर्ती परिक्षांसाठीभर्तीसाठी बिहारी परिक्षार्थींचीच का निवड करण्यात्करण्यात आली तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परिक्षेचीपरीक्षेची सूचनाजाहिरात न देण्यास कारण काय?{{व्यक्तिगतमत?}} ’महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांतून जाहिराती न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आह” असे लालू प्रसाद यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरीरत्‍नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबई नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात हिंदी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिकाटीका केली.{{व्यक्तिगतमत?}}{{संदर्भ हवा}} लालूप्रसाद व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.{{संदर्भ हवा}} त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले.{{संदर्भ हवा}} मनसे च्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात् आली.{{संदर्भ हवा}} बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून अनेककाही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आल्याआले, व एक आगगाडी पळवून नेण्यात आली. {{संदर्भ हवा}} दिल्लीमधील महाराष्ट्र सदन याच्या कार्यालयावर हल्ला करुन मोड तोडमोडतोड करण्यात् आली.{{संदर्भ हवा}}
 
या घटनेनंतर [[नारायण राणे]], [[छगन भुजबळ]], यासारखे [[काँग्रेस]] व [[राष्ट्रवादी काँग्रेस|राष्ट्रवादीतील]] नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टिकाटीका केली.{{संदर्भ हवा}} [[शोभा डे]] या मान्यवर लेखिकेनीलेखिकेने देखील आय.बी.एन या वाहिनीवर [[डेव्हिल्स ऍडव्होकेट]] या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले <ref>[http://ibnlive.in.com/news/devils-advocate-shobhaa-de-on-mumbai-vs-bombay/76806-3.html सौ शोभा डे यांची मुलाखत]</ref>. प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकरेठाकर्‍यांची भूमिका व मराठी भाषिकांचेभाषकांचे मत ही भूमिका समजून न घेता बायसपक्षपाती टिकाटीका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे त्यांचे मत होते.{{संदर्भ हवा}} ( बिहारमधील रेल्वे जाळणारे त्यांनाते विद्यार्थी संबोधलेआणि व महाराष्ट्रात दंगेआंदोलन करणारे करणारे ते मनसेचे गुंड असेअसा संबोधलेपक्षपाती गेलेप्रचार बिहारी आणि उत्तरप्रदेशी नेत्यांनी केला.{{संदर्भ हवा}}).
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_ठाकरे" पासून हुडकले