"कारगिल युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
राष्ट्रीय महामार्ग [[लेह]] ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. कारग्गेलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. <ref name = "Globalsecurity">[http://www.globalsecurity.org/military/world/war/kargil-99.htm 1999 कारगिल विवाद] -[[GlobalSecurity.org]]</ref> लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. <ref name="Summary">[http://www.ccc.nps.navy.mil/research/kargil/war_in_kargil.pdf War in Kargil] - The CCC's summary on the war.</ref> नुसतेच कारगील नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैरृत्येकडील मश्को खोर्‍यातील तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.
 
वर नमूद केल्याप्रमाणे कारगील, द्रास व मश्को खोर्‍यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवा़ळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, दोन्ही बाजूंच्या सैन्याने आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता. कारगील युद्धाच्या वेळेस भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. <ref>[http://www.acdis.uiuc.edu/Research/OPs/Chandran/contents/chapter2.html ''पाकिस्तानशी मर्यादित युद्ध :काय तेहे भारताचायुद्ध Interests{{मराठीभारताच्या शब्दहिताचे सुचवा}}रक्षण राखेलकरेल काय?" [सुबा चंदनने सादर केलेले दस्तावेज]</ref> या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते.<ref>Against the [http://www.rand.org/pubs/monograph_reports/MR638/ accepted 3:1 ratio for attacking troops vs defending troops], the ratio over mountain terrain is estimated at 6:1.[http://www.india-today.com/itoday/19990726/cover3.html Men At War] [[India Today]]</ref> त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.<ref>Acosta, Marcus P., CPT, U.S. Army, [http://www.ccc.nps.navy.mil/research/theses/Acosta03.pdf अत्युच्च उंचीवरील युद्ध-कारगील विवाद व भविष्य.], June 2003. [http://www.nps.edu/academics/sigs/nsa/publicationsandresearch/studenttheses/theses/Acosta03.pdf पर्यायी दुवा]</ref>
 
===कारणे===
[[Image:Kargil_town,_India_panorama.jpg|thumb|कारगील शहर हे सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे]]
१९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत.<ref>[http://outside.away.com/outside/features/200302/200302_siachen_7.html The Coldest War] Outside Magazine</ref> [[सियाचीन हिमनदी]] वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी [[पंजाबमधील दहशतवाद|पंजाबात]] [[खलिस्तान|खलिस्तानच्या]] नावावर दंगा घातला तसेच १९९० च्या सुमारास [[काश्मीरमधील दहशतवाद|काश्मीरमध्ये दहशतवादाने]] मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले.. हे [[दहशतवाद|दहशतवादी]] सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असते. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जात असे. पाकिस्तानने नेहेमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगील युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मीरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने [[अणु चाचणी|अणु चाचण्या]] केल्यानंतर दोन्ही देशातील संबध चांगलेच ताणले गेले. परंतु [[अटलबिहारी वाजपेयी|वाजपेयी]] यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबधसंबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वत: [[लाहोर|लाहोरला]] जाऊन आले होते.
 
१९९८- ९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ''ऑपरेशन बद्र'' असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले जाई.)<ref name="VP Malik">[http://www.dailytimes.com.pk/default.asp?page=story_26-7-2002_pg4_12 Kargil: where defence met diplomacy] - India's then [[Chief of Army Staff of the Indian Army|Chief of Army Staff]] VP Malik, expressing his views on Operation Vijay. Hosted on ''[[Daily Times (Pakistan)|Daily Times]]''; [http://www.stanford.edu/group/sjir/3.1.06_kapur-narang.html The Fate of Kashmir By Vikas Kapur and Vipin Narang] Stanford Journal of International Relations; [http://www.ipcs.org/ipcs/displayReview.jsp?kValue=102 Book review of "The Indian Army: A Brief History by Maj Gen Ian Cardozo"] - Hosted on IPCS</ref> नियंत्रण रेषेच्या जास्ती जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल व नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. [[लडाख]] व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी [[सियाचीन हिमनदी]]वर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता. <ref>{{cite book | author=Robert G. Wirsing | title=Kashmir in the Shadow of War: regional rivalries in a nuclear age | publisher=M.E. Sharpe | year=2003 |isbn=0-7656-1090-6}} Pg 38</ref>
ओळ ४४:
===पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा===
[[चित्र:Kargil.map.buildup.gif|thumb|right|250px|घुसखोरी व व्यूहरचना]]
कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपपल्याआपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असे.
 
फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धपणेसूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यातचयांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. <ref>[http://www.time.com/time/printout/0,8816,991457,00.html How I Started A War][[Time (magazine)|Time]]1999-7-12</ref> स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.<ref name="Memoirs">{{cite book|author=[[Pervez Musharraf]] | title=[[In the Line of Fire: A Memoir]] | publisher=Free Press | year=2006 | isbn=0-7432-8344-9}}</ref><ref>[http://orbat.com/site/history/historical/pakistan/nli_kargil1999.html The Northern Light Infantry in the Kargil Operations by Ravi Rikhye 1999 [[August 25]] [[2002]]] - [[ORBAT]]</ref> रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला रेकीटेका देणारीदेणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मीरी मुजाहिदीन यानांहीयांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले. <ref name="Militant">It is estimated that around 2,000 "Mujahideen" might have been involved as Musharraf stated on [[July 6]], [[1999]] to Pakistan's ''The News''; [http://www.atimes.com/ind-pak/AG08Df01.html online article] in the [[Asia Times]] quoting the General's estimate. An Indian Major General(retd) too puts the [http://www.rediff.com/news/1999/jul/15ashok.htm number of guerrillas at 2,000] apart from the NLI [[Infantry]] Regiment.</ref>
 
===भारतीयांना उशीराने मिळालेली खबर===
 
सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मार्‍यामुळेमारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसर्‍या आठवड्यात स्थानिक [[मेंढपाळ]] यांनी घुसखोरीची टिपसूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहाळणीसाठीटेहळणीसाठी पाठवलेल्यातुकडी तुकडीवरपाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले व पत्ता लागला. सुरुवातीला ही [[मुजाहिदीन]] स्वरुपाचीस्वरूपाची वाटल्यानेभासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले. परंतु. लगेचच नियंत्रण रेखेच्यारेषेच्या बर्‍याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युतरप्रत्युत्तर वेगळ्यावेगळ्याच दर्जाचेप्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा कारगीलच्यारीतीने युद्धावरकारगील येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौ.किमीचौरस किलोमीटर प्रदेश साधारणपणे ताब्यात घेतला होता. <ref>[http://www.ccc.nps.navy.mil/research/kargil/war_in_kargil.pdf War in Kargil] ([[PDF]]) [http://www.tni.org/archives/bidwai/danger.htm Islamabad Playing with Fire by Praful Bidwai] - [[The Tribune]], [[7 June]] [[1999]]</ref> मुशरर्फतर यांच्यानुसारमु्शर्रफ यांच्या मते १३०० चौ.चौरस किमीकिलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.<ref name="Memoirs" />
 
भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगीलकारगीलच्या युद्धाचीयुद्धासाठी कार्यवाही चालू केली. यात्यासाठी साधारणपणेसंख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कार्यवाहीकारवाई शक्य होती. त्यामुळेअर्थातच फौजेचाफौजेची आकारगणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादीतमर्यादित ठेवण्यात आलाआली. <ref>[http://www.bharat-rakshak.com/MONITOR/ISSUE4-6/malik.html Lessons from Kargil, Gen VP Malik]</ref>. पॅरा मिलीटरीअर्धसैनिकवायूदलवायुदल मिळून एकूण भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैन्यसैनिक कारगीलकारगीलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सुत्रांप्रमाणेसूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती.<ref name = "Globalsecurity" /><ref name="Militant" /> यातयांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील संख्याहीसैनिकही होतीसमाविष्ट होते.
 
भारतीय वायूसेनेकडूनहीवायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागर' निवडण्यातसुरू आलेझाले. यातया ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करणे यात त्यांनीकरण्याची मोठी भूमिका बजावलीवायुसेनेने निभावली. इथेही भौगोलिक परिस्थितीमुळे मोठे बॉम्ब वाहण्यासाठीवाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने वायूसेनेचीहीइथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादीतमर्यादित होती.
 
भारतीय नौदलानेही पाकिस्तानी [[बंदर|बंदरांना]] आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणार्‍या जहाजांची कोंडी केली. [[कराची]] बंदर हे खासकरुनखासकरून लक्ष्य करण्यात आले.<ref>[http://www.carnegieendowment.org/files/CP65.Grare.FINAL.pdf The Resurgence of Baluch nationalism by Frédéric Grare] - [[Carnegie Endowment for International Peace]]</ref> यानेया कृत्याने पाकिस्तानला आवश्यक पाकिस्तानच्याअशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली. <ref>[http://www.defencejournal.com/2001/apr/seaspark.htm Exercise Seaspark—2001 by Cdr. (Retd) Muhammad Azam Khan] Defence Journal, April 2001</ref> काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरुसुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.<ref name = "Globalsecurity" />
 
===भारतीय प्रत्युत्तर===
कारगिलकारगीलचे युद्ध सुरुसुरू झाल्यानंतर हेकेवळ नक्की[[रसद]] झालेतोडण्यासाठी की पाकिस्तानलापाकिस्तानचा श्रीनगर -लेह मार्ग,[[रसद]] तोडण्यासाठी, कापून काढायचा िरादा आहे हे नक्की झाले.. भारताने सैन्य जमवाजमवी चेजमवाजमवीचे प्रयत्नप्रयत्‍न सुरुसुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून [[श्रीनगर]]-[[लेह]] मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला.<ref name ="NLI">[http://www.dailytimes.com.pk/default.asp?page=story_5-5-2003_pg7_14 Indian general praises Pakistani valour at Kargil] [[May 5]] [[2003]] Daily Times, Pakistan</ref> त्यामुळेप्रत्युत्तरादाखल भारताने, प्रत्युतरात सुरुवातीलाभारताकडून श्रीनगर -लेह या राष्ट्रीय महामार्ग सुकर होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यातघेण्यास जास्तीजास्त महत्वमहत्त्व देण्यात आले. असे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.<ref>Kashmir in the Shadow of War By Robert Wirsing Published by M.E. Sharpe, 2003 ISBN 0765610906 pp36</ref>
 
घुसखोरांनी, आधुनिक शस्त्रांत्रासहशस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुकीबंदुका, स्वयंचलीतस्वयंचलित मशीन गन, छोट्या [[उखळी तोफा]] व [[विमानभेदी क्षेपणास्त्रे]] यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या [[सुरुंग|सुरुंगांनी]] सुरक्षितसंरक्षित केला होता. यातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले.<ref>[http://www.icbl.org/lm/2000/india Landmine monitor - India]</ref> या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहाळणी देखीलटेहळणीदेखील केली होती. <ref>[http://indiaenews.com/2006-07/15112-indian-army-gets-hostile-weapon-locating-capability.htm Indian Army gets hostile weapon locating capability]{{Dead link|url=http://indiaenews.com/2006-07/15112-indian-army-gets-hostile-weapon-locating-capability.htm|date=October 2008}}</ref> वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगिलच्याकारगीलच्या जवळच्या भागातभागावर केंद्रित करण्यात आला. या चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सुत्रबद्धसूत्रबद्ध रीतीने होत गेले.
 
महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत [[टायगर हिल]] व [[तोलोलिंग शिखर]] या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. <ref>Managing Armed Conflicts in the 21st Century By Adekeye Adebajo, Chandra Lekha Sriram Published by Routledge pp192,193</ref> यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंतपॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्वाच्यामहत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते.<ref>[http://www.hindu.com/2004/06/30/stories/2004063006391100.htm Commander ordered capture of Point 5353 in Kargil war By Praveen Swami] The Hindu, [[June 30]], [[2004]]</ref> पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मानवीमनुष्यहानी नुकसानसोसावी सोसावे लागलेलागली.<ref>The State at War in South Asia By Pradeep Barua Published by U of Nebraska Press Page 261</ref> जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत, तोफखान्याचा भडिमार चालूच होता.
 
[[Image:IAFshotdown.PNG|thumb|right|पाकिस्तानी सैन्याने पाडलेल्या भारतीय विमानाचे अवशेष]]
भारताने जसाजेव्हा महामार्गाच्यामहामार्गालगतच्या लगतच्या महत्वाच्यामहत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तसातेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना [[नियंत्रण रेषा (देश)|नियंत्रण रेषेपलीकडे]] पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्वाचीमहत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पुर्णपणेपूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिल वरहिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्वाचीमहत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्नप्रयत्‍न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय प्रयत्नांनासैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आलाआली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.
 
या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्लुप्त्यांचाक्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फुटफूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करुनकरून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुस्लीममुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाउवेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरउंचीवरील अतिशय कमी तापमान असते व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देउनदेऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडुनतोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतराष्ट्रीय सहानूभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.
 
भारताने जुलै१९९९ च्यासालच्या जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्यामहत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या.
 
===भारतीयांचे गमावलेल्या प्रदेशावर नियंत्रण===
ओळ ७८:
*[[जुलै १२]], १९९९ - पाकिस्तानचे शांततेचे आवाहन.
 
==कारगील युद्धाची परिणती==
==परिणती व परिणाम==
 
===भारत===
[[Image:Ab vajpayee2.jpg|thumb|right|तत्कालीन पंतप्रधान [[अटल बिहारी वाजपेयी]]. कारगिलकारगील युद्धामधील त्यांच्या नेतृत्वामुळे १९९९ च्या निवडणुकात [[भा.ज.प.]] ला यश मिळाले.]]
कारगीलचे युद्ध हे [[भारतीय लोकसभा]] बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारुढसत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईलाकारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धातयुद्धाच्या निमित्ताने दिसली. परंतुमात्र, युद्धआगामी पारनिवडणुकांच्या पडल्यानंतर विरोधी पक्षाने कारवाई सुरू करण्यास विलंब लावला कारणदृष्टीने सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे निवडणुकांसाठी लाभदायक ठरणार होते, म्हणून सैनिक कारवाई सुरू करण्यास विलंब लावला, असा आरोप युद्ध पार पडल्यावर विरोधी पक्षाने केला. या आरोपानंतरही [[भारतीय जनता पक्षपक्ष।भारतीय जनता पक्षा]] च्या [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]] ने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले. निवडणूकपूर्व १९८४आघाडीने नंतरसंपूर्ण प्रथमचबहुमत निवडणूकमिळवले पूर्वअसे आघाडीनेहे संपूर्ण१९८४ बहुमतनंतर मिळवलेप्रथमच घडले..
 
कारगीलकारगीलचे युद्ध हे भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्ध क्षेत्रातयुद्धक्षेत्रात जाउन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरीकांनानागरिकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या अनेककित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात आफाटअफाट प्रतिसाद मिळाला.
 
या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले, संपूर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंची वरअतिउंचीवर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली.
 
===पाकिस्तान===
 
कारगीलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले. पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व [[पाकिस्तानी लष्कर|लष्कर]] यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सूत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहीतीमाहिती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना अद्यतने दिली नाहीत. त्यामुळे [[नवाज शरीफ]] यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या दरम्यानकाळात नवाज शरीफ यांना, त्यांच्या अगदी जुना लष्करी मित्र देशअसलेल्या अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच'' हे सैनिक आमचे नाहीनाहीत'' हा पावित्रापवित्रा घेतल्याने शहीद सैनिकांचा स्वीकार करण्यास नकार दिला,. ज्या सैनिकांना मानाने अत्यंसंस्कारअंत्यसंस्कार मिळायला पाहिजे होते, त्यांचे संस्कार भारतीय सैन्याने केले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मध्येही सरकार विरुद्दविरुद्ध जनमताची लाट उसळली.
 
पाकिस्तान सरकार व पाक लष्कर यांच्यातील दरी वाढत गेली. असे कळते की मुशरर्फमु्शर्रफ यांच्यावर कारावाईचीकारवाईची तयारी शरीफ यांनी केली होती परंतु मुशरर्फमु्शर्रफ यांनी शरीफ यांचे प्रयत्नप्रयत्‍न फोल पाडले. या दरम्यानयादरम्यान एका घटनेत मुशरर्फमु्शर्रफ यांचे विमान इस्लामाबाद येथे उतरुनउतरून देण्यास नकार दिला, परंतु मुशरर्फ यांचेत्यांचे विमान त्यांच्या निष्ठावंतानी दुसर्‍या विमानतळावर उतरूनउतरवून मुशरर्फमु्शर्रफ यांचा जीव वाचवला. मुशरर्फमु्शर्रफ यांनी हत्येचा प्रयत्नप्रयत्‍न या आरोपाखाली शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून लावले व पाकिस्तानात आणिबाणीआणीबाणी लागू केली. त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानच्या भल्यासाठी आपले सत्तेत रहाणेराहणे गरजेचे आहे, असे दूरचित्रवाणीवर सांगत लष्करी राजवट लागू केली.
 
== माध्यमांचा प्रभावी वापर ==
<!-- Image with unknown copyright status removed: [[Image:Capilot.jpg|framed|right|[[PTV|PTV]] news footage shows downed [[Indian]] airman Ft Lt Nachiketa of the [[Indian Air Force|Indian Air Force]] being interview in [[Pakistan|Pakistan]].]] -->
 
कारगीलचे युद्ध हे भारतीय माध्यमांसाठी एक मैलाचा दगड ठरले. कारगीलच्या युद्धाच्या वेळेस भारतीय माध्यमांनी जागतिकीकरणात उडी घेतली होती व बी.बी.सी , सी.एन,एन्. या आंतराष्ट्रीय दर्जाच्या वाहिन्यांचा दर्जा गाठण्यास सूरुवातसुरुवात केली होती. कारगील युद्धाच्या निमित्ताने या वाहिन्यांनी युद्दाच्यायुद्धाच्या जास्तीजास्त बातम्या प्रकाशितसादर करण्यात पुढाकार घेतला. भारतीय सैन्यानेही यात मागे न रहाता, माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आपल्या सोयींकरता करुनकरून घेतला. त्यामुळे युद्धाबाबत भारतीय सैन्याबद्दलसैन्याला सहानूभूती मिळवणे सोपे गेले. <ref>India's Nuclear Bomb By George Perkovich University of California Press, 2002 ISBN 0520232100, Page 473 </ref> तसेच युद्ददृश्येयुद्धदृश्येत्यांचे ऍनालिसीसत्यांच्या मुळेयथायोग्य भारतीयांविश्लेषणामुळे मध्येभारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली. <ref>[http://www.ciaonet.org/olj/sa/sa_00saa01.html Media Related Lessons From Kargil By A.K. Sachdev] Strategic Analysis: January 2000 (Vol. XXIII No. 10)</ref>
 
जसजसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसे माध्यमांनी प्रक्षेपण अजून वाढवले. प्रक्षेपणाची व्याप्ती भारतात पाकिस्तानपेक्षा खूप जास्ती होती. <ref>[http://www.hinduonnet.com/fline/fl1619/16191300.htm A different view of Kargil by Rasheeda Bhagat] Volume 16 - Issue 19, Sep. 11 - 24, 1999 [[The Frontline]]</ref> काही वाहिन्यांनी सरळसरळ युद्धक्षेत्रात जाउन युद्धाचे थेट प्रक्षेपण घेतलेकेले. भारतीय सैन्यांच्या तोफांचा मारा काही खास करुनकरून दाखवला गेला. यामुळे बोफोर्स तोफांबद्द्लचातोफांबद्दलचा भारतीय जनमानसातील राग कमी झाला. सीएनएन नेसीएन्‌एन्‌ने आखाती युद्धाचे जसे प्रक्षेपण दाखवले तसेच काहिसेकाहीसे भारतीय माध्यमांनी दाखवले.<ref>[http://www.indiantelevision.com/newsletter/070699/dd070699.htm Pak TV ban gets good response]</ref> भारतीय माध्यमांचे यश पाकिस्तानी माध्यमानीही कबूल केले, कराची येथे झालेल्या कॉन्फरन्स मध्येकॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी पत्रकारांनी नमूद केले की भारतीय सरकारने माध्यमांना व जनतेला विश्वासात घेतले तर पाकिस्तानने एकदम विरुद्ध अशी भूमिका घेतली. <ref>[http://www.rediff.com/news/1999/jul/20media.htm Pak media lament lost opportunity] - Editorial statements and news headlines from Pakistan hosted on [[Rediff.com]]</ref>
 
भारतातील व जगभरातील वृत्तपत्रेही भारताच्या बाजूने सहानूभूतीपूर्णसहानूभूतिमय होती. पाश्चिमात्य देशांनी सरळसरळ सहानूभूती प्रदर्शित न करता पाकिस्तानवरच हे युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. काही तज्ञांच्यातज्‍ज्ञांच्या मते भारतातील माध्यामांनीमाध्यमांनी या युद्धासाठी लागणार्‍या बाह्य शक्तींचे काम केले व भारतीय सैन्याचा उत्साह दुणावणारी कामगीरीकामगिरी केली. <ref>[http://www.defencejournal.com/2000/aug/role-media-war.htm The role of media in war - Sultan M Hali], [http://pib.nic.in/feature/feyr2000/fjul2000/f210720001.html Press Information Bureau, India]</ref> जसे युद्ध पुढे सरकत गेले तस तसे पाकिस्तान या पातळीवर मागे पडू लागला व भारताने महत्वाचीमहत्त्वाची अशी डिप्लोमॅटीकराजनैतिक आघाडी मिळवली.
 
==चित्रपटात==
*कारगीलकारगीलच्या युद्धावर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट निघाले. ''[[एल.ओ.सी कारगील]]'' हा जे.पी. दत्ता यांचा चित्रपट कारगील युद्धात मरण पावलेल्या हुताम्यांच्याहुतात्‍म्यांच्या जीवनावर आधारित आहे. चार तासापेक्षाहीतासांपेक्षाही लांबाअधिक लांबीच्या ह्या चित्रपटात सैनिकांनी लढाया कश्याकशा पार पाडल्या याचे चित्रण या चित्रपटात आहे. अति वास्तवीवास्तवपूर्ण करणाच्या प्रयत्ना मध्येप्रयत्‍नामध्ये या चित्रपटाने काही मर्यादा ओलांडल्यानेओलांडल्या. त्यामुळे चित्रपटावर बरीच टिकाटीका झाली. चित्रपटाचित्रपटाऐवजी ऍवजी माहीतीपटमाहितीपट काढला असता तर जास्त शोभला असता., अशी चर्चा होती.<ref>[http://www.imdb.com/title/tt0347416/ LOC: Kargil main page on] the website [[The Internet Movie Database|IMDb]].</ref>
 
 
*''लक्ष्य'' हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. यातहा कारगील युद्धातील एक काल्पनिक कथेवर आधारित आहे. कारगील युद्धात बहुतांशी अधिकारी हे खूपच नवीन अधिकारी होते. त्यापैकी एक कारगीलचे एक शिखर आपल्या आयुष्याचे लक्ष्य बनवतो व त्यात यशस्वी होतो अशी कथा आहे. <ref>[http://www.rottentomatoes.com/m/lakshya/?show=all A collection of some reviews on the movie "Lakshya" at] [[Rotten Tomatoes]]</ref>
 
* ''सैनिकासैनिक '' (२००२),<ref>{{http://www.kannadaaudio.com/Songs/FilmStories/home/Sainika.php}}</ref> हा कन्नड भाषेतील चित्रपट कारगील युद्धावरयुद्धात सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित होता. महेश सुखदर ह्याने कारगीलहा युद्धातकाढला सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित आहेहोता.
 
* ''धूप'' (२००३),<ref>{{imdb title|id=0387164|title=Dhoop}}</ref> हा चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. याचे दिग्दर्शन अश्विनआश्विन चौधरी यांनी केले होते. महावीर चक्र मिळवलेल्या [[अनूजअनुज नय्यर]] यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारितबेतलेला आहे. ओम पुरी यांनी अनूजअनुज नय्यर यांच्या वडिलांची भूमिका केली आहे
 
* ''मिशन फतेह - रियल स्टोरी ऑफ कारगील हिरोजहीरोज'' ही मालिका दूर्चित्रवाणीच्या सहारा चॅनेलवाहिनीवर वर प्रदर्शित झाली होती. यातयातील प्रत्येक भागात कारगील युद्धात कामी आलेल्यावरआलेल्या भागएका प्रदर्शितसैनिकाची होतकहाणी असेहोती.
 
* ''फिफ्टी डे वॉर ''
ओळ ११९:
* ''कुरुक्षेत्र (मल्याळी चित्रपट) हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळी चित्रपट आहे. कारगील युद्धातील अनुभवांवर हे युद्ध अनुभवलेले मेजर रवी यांनी हा चित्रपट काढला.
 
* ''टँगो चार्ली'' हा देखीलहादेखील चित्रपट कारगील युद्धाची प्रेरणा घेउनचघेऊनच काढला गेला होता
 
==संदर्भ व नोंदी==
<references />
 
[[वर्ग:भारतीय इतिहास|युद्ध, कारगिलकारगील]]
[[वर्ग:पाकिस्तानचा इतिहास|युद्ध, कारगिलकारगील]]
[[वर्ग:युद्ध||युद्ध, कारगिलकारगील]]
 
{{Link FA|ml}}