'''२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका''' [[१३ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याचीत्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणुकनिवडणूक आयोगाने [[३१ ऑगस्ट]] रोजी जाहीर केलीकाढली होती. महाराष्ट्राबरोबरमहाराष्ट्राबरोबरच [[अरुणाचल प्रदेश]] आणि [[हरयाणाहरियाणा]] या राज्यांमधेराज्यांच्या देखिलविधानसभांच्या विधानसभेच्या निवडणुकानिवडणुकासुद्धा घेण्यात येणार आहेतआल्या. मतमोजणी [[२२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी करण्यात आली.<ref name="eci-press-release">{{cite web|url=http://eci.nic.in/press/current/47pn310809.pdf|title=अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयानाहरियाणा या राज्यांच्या विधानसभेच्याविधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम}}</ref> यातयांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, [[काँग्रेस]] व [[राष्ट्रवादी काँग्रेस]]च्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर [[शिवसेना]] व [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.