"मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
|relatedto = [[मराठवाडा]]
}}
'''मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन''' हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र [[हैदराबाद संस्थान]] , [[जम्मू आणि काश्मीर (संस्थान)|जम्मू आणि काश्मीर ]] आणि [[जुनागड संस्थान]] ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
 
==इतिहास==
हैदराबाद संस्थानावर निजाम [[मीर उस्मान अली खान]] यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून [[निझाम]] वंशाचे राज्य होते.<ref>{{Cite book|url=https://books.google.com/books?id=EbtBJb1bsHUC&pg=PA75|title=War and peace in modern India|last=Srinath|first=Raghavan|publisher=Palgrave Macmillan|year=2010|isbn=9780230242159|location=Houndmills, Basingstoke, Hampshire|pages=75|oclc=664322508}}</ref> त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र [[हैदराबाद संस्थान]] , [[जम्मू आणि काश्मीर (संस्थान)|जम्मू आणि काश्मीर ]] आणि [[जुनागड संस्थान]] ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
 
हैदराबाद संस्थानावर निजाम [[मीर उस्मान अली खान]] यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून [[निझाम]] वंशाचे राज्य होते.<ref>{{Cite book|url=https://books.google.com/books?id=EbtBJb1bsHUC&pg=PA75|title=War and peace in modern India|last=Srinath|first=Raghavan|publisher=Palgrave Macmillan|year=2010|isbn=9780230242159|location=Houndmills, Basingstoke, Hampshire|pages=75|oclc=664322508}}</ref> त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात [[तेलंगणा]], [[मराठवाडा]] आणि [[कर्नाटक]]चा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती [[कासीम रझवी]] याने [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] (लघुरुप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून [[रझाकार (हैदराबाद)|रझाकार]] नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले.<ref>Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.390</ref><ref>Rao, P.R., ''History and Culture of Andhra Pradesh: From the Earliest Times to 1991'', New Delhi: Sterling Publishers, 2012. p. 284</ref><ref>[http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Remembering-a-legend/article15287211.ece Remembering a legend], The Hindu, 22 August 2008; Aniket Alam, [http://www.thehindu.com/2003/01/06/stories/2003010604090400.htm A one-man crusade, it was and still is], ''The Hindu'', 6 January 2003. बहुसंख्यांक हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारामुळे तेथील सामान्य जनतेचे जंगलात किंवा भारतातील आसपासच्या गावात स्थलांतर सुरू झाले.</ref>{{sfn|Kate, Marathwada under the Nizams|1987|p=84}}
 
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60६० लाख होती. यात [[तेलंगणा]], [[मराठवाडा]] आणि [[कर्नाटक]]चा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती [[कासीम रझवी]] याने [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] (लघुरुप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून [[रझाकार (हैदराबाद)|रझाकार]] नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले.<ref>Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.390</ref><ref>Rao, P.R., ''History and Culture of Andhra Pradesh: From the Earliest Times to 1991'', New Delhi: Sterling Publishers, 2012. p. 284</ref><ref>[http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Remembering-a-legend/article15287211.ece Remembering a legend], The Hindu, 22 August 2008; Aniket Alam, [http://www.thehindu.com/2003/01/06/stories/2003010604090400.htm A one-man crusade, it was and still is], ''The Hindu'', 6 January 2003. बहुसंख्यांक हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारामुळे तेथील सामान्य जनतेचे जंगलात किंवा भारतातील आसपासच्या गावात स्थलांतर सुरू झाले.</ref>{{sfn|Kate, Marathwada under the Nizams|1987|p=84}}
[[File:Qasim Razvi.jpg|thumb|कासीम रझवी]]
 
Line ३६ ⟶ ३९:
यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरुन वाहत होती. रामचंद्र याना सिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरुन पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पूर्ण केला.
 
निझाम सरकारचे हे अत्याचार एवढे अनन्वित होते की [[हैदराबाद मुक्तिसंग्राम|हैदराबाद मुक्तिसंग्रातील]] काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/nanded/marathwada-hyderabad-glorious-battle-liberation-struggle-nanded-347092|विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20210511081438/https://www.esakal.com/nanded/marathwada-hyderabad-glorious-battle-liberation-struggle-nanded-347092|title=मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...|विदा दिनांक=११ मे २०२१|access-date=२२ मे २०२१}}</ref>. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री [[सरदार वल्लभभाई पटेल]] यांनी निझाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शन ची घोषणा केली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी [[ऑपरेशन पोलो]] अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासाततासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवी ला अटक झाली. शेवटी २२ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
 
== हे सुद्धा पहा ==