"महाड सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.233.87.111 (चर्चा)यांची आवृत्ती 1886060 परतवली.
खूणपताका: उलटविले Reverted
Reverted to revision 1885972 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ५:
== पार्श्वभूमी ==
[[File:Flyer published before Mahad Satyagraha in 1927.png|thumb|Flyer published before Mahad Satyagraha in 1927]]
[[भारतातील जाती व्यवस्था|भारतीय जातीव्यवस्थेमुळे]] अस्पृश्यांना सवर्णांपासूनउच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून [[पाणी]] घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA53&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|year=|isbn=9788120830233|location=|pages=53|language=en}}</ref> ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=-b89DwAAQBAJ&printsec=frontcover#v=onepage&q=mahad%20&f=false|title=Caste and nature: Dalits and Indian Environmental Policies|last=Sharma|first=Mukul|date=2017-09-25|publisher=Oxford University Press|isbn=9780199091607|language=en}}</ref>
१९२७ मध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अधिकार वापरण्यासाठी सत्याग्रह (अहिंसक प्रतिकार) सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी कोकणातील महाड हे गाव निवडले गेले. सवर्ण समाजाचे ए.व्ही. चित्रे, समाजसेवा लीगचे चितपावन ब्राह्मण जी.एन. सहस्रबुद्धे आणि मठा नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले सुरेंद्रनाथ टिपणीस. []] महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी या सर्वांनी १९२७ मध्ये अस्पृश्यांसाठी आणि आंबेडकरांसाठी आपली सार्वजनिक जागा मोकळी केली.मडाई येथे बैठक घेण्यास आमंत्रित केले. बैठकीनंतर ते ‘चवदार टँक’ कडे गेले. []] आंबेडकरांनी हौदातून पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी पाणी पिले.
 
== सत्याग्रह ==
आंबेडकर यांनी सत्याग्रहावेळी दलित महिलांना संबोधित करणारे विधानही केले. अस्पृश्यतेची ओळख पटवून देणा old्या सर्व जुन्या रीतीरिवाजांचा त्याग करण्यास त्यांनी त्यांना सांगितले आणि त्यांना सवर्ण स्त्रियांप्रमाणे साड्या घालायला सांगितले. आंबेडकरांच्या महाड येथील भाषणानंतर लवकरच दलित स्त्रियांनी सहजपणे त्यांच्या साडी सजवण्यासाठी उच्च जातीच्या स्त्रियांसारखे ठरवले. दलित स्त्रियांपैकी लक्ष्मीबाई टिपणीस आणि इंदिराबिया चित्रे अशी उच्चवर्णीय ब्राह्मण महिलानी 'सवर्ण महिला' पोशाख करण्यास मदत केली. []] आंबेडकर आणि त्याचे अनुयायी शहरातील हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा विचार करत होते. सवर्णनी असा युक्तिवाद केला की अस्पृश्य लोकं त्यातून पाणी घेऊन टाकीला प्रदूषित करतात.
=== सभा आणि चवदार तळ्यावर पाणी पिणे ===
[[File:Bronze sculpture depicting Mahad water moment by B R Ambedkar.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे नेतृत्व करतांना डॉ. आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण]]
 
[[सुरेंद्रनाथ टिपणीस]], [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]] व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] महाड सत्याग्रह दरम्यान [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना]] मदत करण्याचे काम ते करीत होते.
१ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी सत्याग्रह दिन सशक्तीकरण दिन म्हणून साजरे करण्यासाठी महाड येथे एक रॅली व जाहीर सभा आयोजित केली. या दिवशी महाअधिकारी महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून अधिवक्ता विष्णू नरहरी खडके यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या "चावदार कथा सत्याग्रह" आणि "मनुस्मृती दहन" आणि महामुनृतीस सन्मान पत्र (सन्मान पत्र) मागितले. डहाण व इतर चळवळींचा सत्कार करण्यात आला
 
[[कोकण|कोकणातील]] महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]], [[सुरेंद्रनाथ टिपणीस]] हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false|title=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011-01-26|publisher=Springer|year=|isbn=9780230298088|location=|pages=66|language=en}}</ref> १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.<ref name=":0" /> सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists|last=De|first=Ranjit Kumar|last2=Shastree|first2=Uttara|date=1996|publisher=Mittal Publications|year=|isbn=9788170996293|location=|pages=10|language=en}}</ref> आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.<ref name=":1" /> त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे [[महार]] जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false|title=Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies|last=Rege|first=Sharmila|date=2014-04-01|publisher=Zubaan|year=|isbn=9789383074679|location=|pages=53|language=en}}</ref>
 
=== सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार ===
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|title=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=3|language=English}}</ref>
 
चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|title=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=6|language=English}}</ref> त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|title=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=6-10|language=English}}</ref> ह्या सत्याग्रहाला [[महात्मा गांधी|गांधींनी]] पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या [[यंग इंडिया]]मध्ये प्रकाशित केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gandhi|first=Mohandas|date=28 April 1927|title=Untouchability and Unreason|दुवा=https://www.gandhiheritageportal.org/journals-by-gandhiji/young-india|journal=Young India|volume=9|pages=134|via=}}</ref>
 
विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु [[अहिंसा]] हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books/about/Indian_Critiques_of_Gandhi.html?id=GGGudMuE4PIC&redir_esc=y|title=Indian Critiques of Gandhi|last=Coward|first=Harold|date=2003-10-23|publisher=SUNY Press|year=|isbn=9780791459102|location=|pages=45-46|language=en}}</ref>
 
नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. [[विष्णु नरहरी खोडके]] यांनी एक समारंभ आयोजित करुन आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी १९३१ पासुन डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ReZatF2yzR0C&dq=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81+%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80&focus=searchwithinvolume&q=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87|title=Dr. Babasaheb Ambedkar, Writings and Speeches: (3 pts.). Ḍô. Bābāsāheba Āmbēdakara lekhana āṇi bhāshaṇe|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=2010|publisher=Education Department, Government of Maharashtra|language=mr}}</ref>
 
=== दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आवाहन ===