"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
 
;दुसऱ्या टप्प्यात —
परीक्षकांनी या १०० नावांपैकी ५० नावे निवडली, तसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला. 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवण्यासाठी इतर थोर व्यक्तींसाठी लागू केलेले निकष गांधींसाठी लागू करण्यात आले नाहीत, आणि स्पर्धेविनाच त्यांना "पहिला सर्वश्रेष्ठ भारतीय" घोषित करण्यात आले. यास परीक्षकांची पक्षपाती भूमिका ठरवत अनेकांनी त्यावर टीका केली. ३ वर्षांआधी, 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण करणार्या सीएनएन आयबीएन चॅनेलने एप्रिल २००९२००८ मध्ये आपल्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की, "इज आंबेडकर्स लेगसी मोअर इनड्युरींग दॅन गांधीस?" (आंबेडकरांचा वारसा गांधींच्या वारस्यापेक्षा अधिक टिकून आहे का?) त्यावर ७४% लोकांनी "होय" असे उत्तर दिले होते, तर केवळ २२% लोकांनी गांधींच्या बाजूने "नाही" असे मत दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref>
 
;तिसऱ्या टप्प्यात —