"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
== जनमत चाचणी ==
सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18हिस्ट्री१८ या नामांकित दूरचित्रवाहिन्यांच्या पुढाकारातून हे'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण केले गेले होते. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातीलक्षेत्रांतील २८ नामांकित व्यक्तींना ज्यूरीपरीक्षक म्हणून नेमण्यात आले. तीन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरमिळाल्यानंतरच्या भारतीय(१९४८च्या नंतरच्या) समाजजीवनाच्याभारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातीलक्षेत्रांतील १०० नामवंतांचीमहान भारतीयांची यादी केली गेली, ज्यूरींनीया यादीत [[महात्मा गांधी]] यांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात – परीक्षकांनी या १०० यातीलनावांपैकी ५० नावे निवडूननिवडली, यामधूनतसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला होता. तिसऱ्या टप्प्यात — [[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन]] व [[इंटरनेट]]द्वारे मत नोंदविण्याचे आवाहन करण्यातनोंदविण्यात आले. सर्वेक्षणासाठी एसी नेल्सन या कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरातीलशहरांतील नागरिकांची मते दोन टप्प्यातटप्प्यांत जाणून घेतली. ज्युरीतीलपरीक्षक सदस्यांनाही सदस्यांनीही आपापला पसंतीक्रम नोंदविण्यासनोंदविला सांगण्यातहोता, आलंज्यात होतेबाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल नेहरू यांना समान मते पडली होती. लोकांची मते, मार्केट रिसर्च आणि ज्यूरीचीपरीक्षकांची मते अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचासर्वेक्षणांचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर [[एपीजे अब्दुल कलाम]], [[वल्लभभाई पटेल]], [[जवाहरलाल नेहरू]], [[मदर तेरेसा]], [[जे.आर.डी. टाटा]], [[इंदिरा गांधी]], [[सचिन तेंडुलकर]], [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि [[लता मंगेशकर]] यांच्या नावालानावांना पसंती मिळाली होती. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरविले., लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेतहोते. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते डॉ.नोंदविली बाबासाहेब आंबेडकरांना नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री १८ या वाहिन्यांचा दावा आहेहोती.<ref>{{Citation|last=democracyandequality|title=The Greatest INDIAN Dr. B. R. AMBEDKAR Part 1|date=2012-08-20|url=https://m.youtube.com/watch?v=Dcp1MKjW9YE|accessdate=2018-03-24}}</ref>
 
== पहिले १० सर्वात महान भारतीय ==