"भारताची संविधान सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १११:
== घटनाक्रम ==
 
* '''६ डिसेंबर १९४६:''' संविधान सभा स्थापन झाली. (फ्रेंच प्रथेनुसार)
* '''९ डिसेंबर १९४६:''' संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली (आताचा [[भारतीय संसद|संसद भवन सेंट्रल हॉल]]). संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती [[जे.बी. कृपलानी]] होते; तात्पुरते अध्यक्ष म्हणून [[सच्चिदानंद सिन्हा]] नियुक्त. (स्वतंत्र देशाची मागणी करत मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार घातला.)
* '''११ डिसेंबर १९४६:''' संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून [[राजेंद्र प्रसाद]], उपाध्यक्ष म्हणून [[हरेंद्र कुमार मुखर्जी]] आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून [[बी.एन. राव]] नियुक्त. (सुरुवातीला ३८९ सदस्य, जे [[भारताचे विभाजन|भारताच्या फाळणीनंतर]] घटून २९९ झाले. ३८९ - २९२ पैकी सरकारी प्रांत, ४ मुख्य आयुक्त प्रांताचे आणि ९३ संस्थानिकांचे सदस्य होते.)
ओळ ११८:
* '''२२ जुलै १९४७:''' संविधान सभेने [[तिरंगा]] [[भारतीय ध्वज|राष्ट्रीय ध्वज]] म्हणून स्वीकारला.
* '''१५ ऑगस्ट १९४७ :''' भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. [[भारत]] आणि [[पाकिस्त]] विभाजित झाले.
* '''२९ ऑगस्ट १९४७:''' मसुदा समिती नेमली, जीचे अध्यक्ष [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] होते, तर या समितीचे इतर सदस्य होते: [[कानैयलाल मनेकलाल मुंशी | के.एम.मुंशी]], [[मोहम्मद सादुलाह]], [[अल्लादी कृष्णस्वामी अय्यर]], [[एन. गोपालास्वामी अय्यंगार|गोपाळ स्वामी अय्यंगार]], [[एन. माधव राव]] (त्यांनी बी.एल. मिटरची जागा घेतली ज्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता), [[टी.टी. कृष्णामचारी]] (१९४८ मध्ये मृत्यू झालेल्या डीपी खेतानची जागा त्यांनी घेतली),
* '''१६ जुलै १९४८:''' [[हरेंद्र कूमारकुमार मुकरजीमुखर्जी]] [[व्ही.टी. कृष्णामचारी]] संविधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणूनही निवडले गेले.
* '''२६ नोव्हेंबर १९४९:''' '''[[भारतीय संविधान''']] संसदेनेसंविधान सभेने मंजूरस्वीकारले केले आणिकाही त्यासकलमे मान्यताआमलात दिलीआली.
* '''२४ जानेवारी १९५०:''' संविधानसभेची शेवटची बैठक झाली. '''भारतीय संविधान'''संविधानामध्ये सर्वसर्वांनी स्वाक्षर्‍यास्वाक्षऱ्या करुन मान्यत्यास केलेमान्यता दिली. (संविधान ३९५ लेखकलमे, ८ अनुसूची, २२ भागांसहभाग आहे.)
* '''२६ जानेवारी १९५०:''' '''संपूर्ण [[भारतीय संविधान]]''' अस्तित्वातअमलात आले. (यातसंविधान निर्मितीसाठी २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस लागले - एकूण ₹ ६.४ दशलक्ष इतका खर्च आला.)
* भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर [[गणेश वासुदेव मावळणकर]] भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर, [[लोकसभा|लोकसभेचे]] चे पहिले सभापती होते.
 
== समित्या ==