"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1737220 by Sandesh9822: संदर्भहीन बदल हटवले. याबाबत आपले मत चर्चा:महार येथे मांडूनच पुढील बदल करावेत. (TW) खूणपताका: उलटविले |
||
ओळ ४:
|image= <div style="white-space:nowrap;">[[File:The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg|thumb|right|250px]]
| caption = A Mahar Man winding thread from ''The Tribes and Castes of the Central Provinces of India'' (1916)
|poptime =
'''प्रमुख''' </br>[[महाराष्ट्र]]</br>
'''इतर लक्षणीय लोकसंख्या'''</br>
ओळ १०:
[[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]] |
langs = मुख्यः- [[मराठी]] व [[वऱ्हाडी भाषा|वऱ्हाडी]] |
rels = [[बौद्ध धर्म]] ([[नवयान]])
▲|related = [[मराठी बौद्ध]], [[मराठी लोक]] |
}}
'''महार''' (इतर नावे किंवा तत्सम जाती: '''मेहरा''', '''मेहर''', '''महारा''', '''तरल''', '''तराल''', '''धेगुमेग''') हा [[भारत|भारतातील]] [[अनुसूचित जाती]]चा समाज आहे, जो प्रमुख्याने
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — ''महार + राष्ट्र'' = ''महाराष्ट्र''. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत.
== इतिहास ==
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा होता. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहित म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.
महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे
▲महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ७३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे [[विठोबा]], [[म्हसोबा]], [[खंडोबा]], ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होत. [[वऱ्हाड]]प्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12528-2013-03-13-06-52-19|शीर्षक=महार|last=memberj|website=ketkardnyankosh.com|language=en-gb|access-date=2018-03-19}}</ref>
Line २९ ⟶ २८:
== धर्म ==
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे
१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले.
सुरुवातीला [[हिंदू]] धर्मातील [[अस्पृश्य]] वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर [[बौद्ध]] धर्मीय झाला. आज ह्या समाजातील सर्व लोक [[बौद्ध]] धर्माच्या प्रभावाखाली आहेत तर अनेकांनी अधिकृतपणे [[बौद्ध धर्म]] स्वीकारला आहे. आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत
हिंदू परंपरेने हा समाज भारतीय जातिव्यवस्थेत कमी लेखला जातो. हा समाज अनुसूचित जातींमध्ये येतो, हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता. विसाव्या शतकाच्या मध्यात ह्या समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळे त्या लोकांना बौद्ध म्हणतात. ह्या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाची जी काही
== लोकसंख्या==
{| class="wikitable" style="text-align: right;"
|