"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता}}
{{संदर्भहीन लेख}}
'''ग्रामीण साहित्य संमेलन''', '''ग्रामीण मराठी साहित्य संमेलन''', '''राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन''', [[दलित आदिवासी ग्रामीण संमेलन]], [[लोकसंवाद ग्रामीण संमेलन]], [[कोळी ग्रामीण साहित्य संमेलन]], विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण संमेलने भरवतात.
 
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
 
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरत असलेले [[औदुंबर साहित्य संमेलन]] (सदानंद साहित्य संमेलन).
 
 
* जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
 
 
* असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
 
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी दरवर्षी [[औदुंबर साहित्य संमेलन]] (सदानंद साहित्य संमेलन) भरते. १९३९ साली कृष्णाकाठच्या (आणि दत्ताचे पवित्रस्थान असलेल्या) औदुंबरला कवी सुधांशू आणि कथाकार [[म.बा. भोसले]] यांनी मकरसंक्रांतीदिवशी महाराष्ट्रातले ‘पहिले ग्रामीण साहित्य संमेलन’ भरवले. त्याचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय [[द.वा. पोतदार]]. तेव्हापासून सातत्याने दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी हे संमेलन अत्यंत उत्साहात भरवले जाते. कसलेही राजकारण आणि निवडणूक न घेता या संमेलनासाठी अध्यक्षांना आमंत्रित केले जाते. आतापर्यंत [[दत्तो वामन पोतदार|द वा. पोतदारांपासून]] ते [[नामदेव ढसाळ|नामदेव ढसाळांपर्यंत]] अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक, कवी, समीक्षक आणि विचारवंत या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. यामध्ये तिथल्या स्थानिक साहित्यिकांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, आणि त्यांना ऐकायला पंचक्रोशीतला श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने येत राहिला आहे. आता अशी ग्रामीण साहित्य संमेलने विटा, शिराळा, पलुस, इस्लामपूर, जत अशा सांगलीच्या ग्रामीण भागांतही भरवली जातात.
 
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]]
 
 
* ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५
 
 
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
 
 
* ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
 
* १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद [[वासुदेव मुलाटे]] यांचेकदे होते.
 
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]]
 
* उचगाव, कडोली, काडदगा (चिकोडी जिल्हा), कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
Line ३६ ⟶ १३:
* कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी २२वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - [[राजन खान]]. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
* मळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले १६वे उचगांव साहित्य संमेलन २१-१-२०११८ रोजी उचगांव येथे झाले. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार होते. या संमेलनामध्ये डॉ. [[संजय कळमकर]] यांचे कथाकथन झाले.
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]]
 
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]
 
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* केज येथे मराठवाडा साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जीवन शिक्षण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७-१-२०१८ रोजी भरलेले ६वे मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे होते.
 
* खेड (रत्‍नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी [[सुमेध वडावाला]]
 
* पहा:५वे [[बेळगल्ली(पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन]], चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५
* पहा : [[येळ्ळूर साहित्य संमेलन]]
 
* जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी (तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
 
* पाथर्डीजुन्नर (जिल्हापुणे अहमदनगरजिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष१९८०, कवीसंमेलनाध्यक्ष प्रकाश[[आनंद घोडकेयादव]]
* [[१७वे पाथर्डी साहित्य संमेलन]] अध्यक्ष :डाॅ.[[कैलास दौंड]]. २३व २४डिसेंबर १७ (पाथर्डी जिल्हा अहमदनगर )
 
 
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
 
 
* ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष [[भारत सासणे]]
 
 
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* केज येथे मराठवाडा साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जीवन शिक्षण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७-१-२०१८ रोजी भरलेले ६वे मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे होते.
 
* निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रति वर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी निमशिगावनिमशिरगाव येथे होत आहेझाले. यंदाचेहे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] यांची निवड करण्यात आली आहेहोते.
 
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
 
 
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. [[वृषाली किन्हाळकर]] होत्या.
 
* पाथर्डी (जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
* [[१७वे पाथर्डी साहित्य संमेलन]] अध्यक्ष :डाॅ.[[कैलास दौंड]]. २३व २४डिसेंबर १७ (पाथर्डी जिल्हा अहमदनगर )
 
* १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद [[वासुदेव मुलाटे]] यांचेकदेयांचेकडे होते.
* जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी (तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
 
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
 
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापची]] बेलवंडी शाखा व [[वि.वा. शिरवाडकर]] युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[श्रीगोंदा]] तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार डॉ. [[संजय कळमकर]].
 
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]]
 
* रहिमतपूर : [[आश्लेषा महाजन]] ह्या पिंपरी (ता.कोरेगांव) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या-ग्रामीण साहित्य संमेलनाच्या, अध्यक्षअध्यक्षा होत्या.
 
* वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.
 
* जुन्नर (पुणे जिल्हा)९वे ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* ९वे२०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारासातारा), संमेलनाध्यक्ष [[आनंदजयंत यादवसाळगावकर]]
 
* २०वे५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, विटा (जिल्हाएप्रिल सातारा)२०१०, संमेलनाध्यक्ष [[जयंतभारत साळगावकरसासणे]]
* खेड (रत्‍नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी [[सुमेध वडावाला]]
 
* ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
 
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
* निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रति वर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी निमशिगाव येथे होत आहे. यंदाचे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची निवड करण्यात आली आहे.
 
* रहिमतपूर : [[आश्लेषा महाजन]] ह्या पिंपरी (ता.कोरेगांव) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या-ग्रामीण साहित्य संमेलनाच्या, अध्यक्ष होत्या.
 
 
* पहा : [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]]
* पहा : [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन]]
* पहा: [[बेळगल्ली साहित्य संमेलन]]
* पहा : [[येळ्ळूर साहित्य संमेलन]]
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]]
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] ; [[जिल्हा साहित्य संमेलने]]