"कृष्णदयार्णव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
| पूर्ण_नाव = नरहर नारायण जोशी-कुलकर्णी
| टोपण_नाव = कृष्णदयार्णव
| जन्म_दिनांक = इ.स.
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''कृष्णदयार्णव''' (मूळ नाव : नरहर नारायण जोशी-कुलकर्णी) (जन्म : कोपर्डे-सातारा, अक्षय्य तृतीया-इ.स.
कृष्णदयार्णवांचे घराणे पिढीजात वतनदार असलेल्या जोशी - कुलकर्ण्यांचे. वडील नारायणराव आणि आई बहिणाबाई. वयाच्या पाचव्या वर्षी मुंज झाल्यावर वडिलांच्या हाताखाली कृष्णदयार्णवांचे पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. ते अवघे १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व प्रपंचांचा भार त्यांच्यावर पडला. या सुमारास औरंगजेबाचे दक्षिणेवर आक्रमण झाल्याने त्यांनी कुटुंबीयांसह अंबेजोगाई येथे स्थलांतर केले.
पुढे गुरु श्रीगोविंद यांनी कृष्णदयार्णव यांना दीक्षामंत्र दिला (सन १६९६). त्यांच्या हाताखाली शास्त्राध्ययन केल्यावर ते अंबेजोगाईस परतले. पण तो तोपर्यंत सारा मुलुख मोगलांनी उद्ध्वस्त केला होता. तेव्हा बीडजवळील पिंपनेर येथे ते स्थायिक झाले.
याशिवाय, काही स्फुट कविताही कृष्णदयार्णवांच्या नावावर आहेत.
कृ्ष्णदयार्णवांनी श्रीकृष्ण उपासनेचा भारतभर प्रसार केला. त्यासाठी १६ मठांची त्यांनी स्थापना केली.
Line ४८ ⟶ ५०:
* श्रीकृष्णस्वयंवर (ओवीबद्ध)
* सिद्धान्तसार
* हरिवरदा (ओवीबद्ध)
{{मराठी कवी}}
Line ५३ ⟶ ५६:
{{DEFAULTSORT:कृष्णदयार्णव}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स.
[[वर्ग:इ.स. १७४० मधील मृत्यू]]
|