"कृष्णदयार्णव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = नरहर नारायण जोशी-कुलकर्णी
| टोपण_नाव = कृष्णदयार्णव
| जन्म_दिनांक = इ.स. १६९४१६७५ (अक्षय्य तृतीया)
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर १३]], [[इ.स.नोव्हेंबर १७४०|१७४०]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''कृष्णदयार्णव''' (मूळ नाव : नरहर नारायण जोशी-कुलकर्णी) (जन्म : कोपर्डे-सातारा, अक्षय्य तृतीया-इ.स. १६९४१६७५; मृत्यू : पैठण, १३ नोव्हेंबर १७४०) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते. [[एकनाथ|एकनाथांचे]] शिष्य असलेल्या कृष्णदयार्णवांनी 'श्रीकृष्णस्वयंवर' नावाचा ओवीबद्ध ग्रंथ रचला.
 
कृष्णदयार्णवांचे घराणे पिढीजात वतनदार असलेल्या जोशी - कुलकर्ण्यांचे. वडील नारायणराव आणि आई बहिणाबाई. वयाच्या पाचव्या वर्षी मुंज झाल्यावर वडिलांच्या हाताखाली कृष्णदयार्णवांचे पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. ते अवघे १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व प्रपंचांचा भार त्यांच्यावर पडला. या सुमारास औरंगजेबाचे दक्षिणेवर आक्रमण झाल्याने त्यांनी कुटुंबीयांसह अंबेजोगाई येथे स्थलांतर केले.
 
पुढे गुरु श्रीगोविंद यांनी कृष्णदयार्णव यांना दीक्षामंत्र दिला (सन १६९६). त्यांच्या हाताखाली शास्त्राध्ययन केल्यावर ते अंबेजोगाईस परतले. पण तो तोपर्यंत सारा मुलुख मोगलांनी उद्ध्वस्त केला होता. तेव्हा बीडजवळील पिंपनेर येथे ते स्थायिक झाले.
 
कृष्णदयार्णवांनीकृष्णदयार्णवांना वयाच्यामहारोग ५०लागला. व्यात्यावर वर्षीउपाय पैठणजवळम्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं 'हरिवरदा' नावाची प्राकृत टीका लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय ५४ होते. या ग्रंथलेखनाचाग्रंथास प्रारंभश्रीधरी केलाटीकेचा आधार आहे. हापूर्वार्धाचे ओवीबद्ध४९ ग्रंथअध्याय म्हणजेसंपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले, श्रीमदभागवताच्या३८ दशमस्कधांवरीलव्या टीकाअध्यायाचे २३ श्लोक झाले आणि कृष्णदयार्णवस्वामी पैठण येथें समाधिस्त झाले. या ग्रंथाचे लेखन तब्बल १२ वर्षे चालले. ४२ हजार ओव्या लिहून हा ग्रंथ अपुराच होता. त्यातील ओवी एकनाथांच्या ओवीसारखी साडेचार चरणी आहे. या ग्रंथात फारशी - अरबी शब्दांच्या प्रवेश होऊ नये, म्हणून त्यांनी संस्कृत प्रतिशब्द घडविले. तथापि सन १७४०च्या सुमारास कृष्णदयार्णवांचे निधन झाल्याने, अपुरा राहिलेला हा ग्रंथ अपुराच राहिला. तो त्यांचे शिष्य उत्तमश्लोक यांनी पुढे पूर्ण केला.
 
याशिवाय, काही स्फुट कविताही कृष्णदयार्णवांच्या नावावर आहेत.
 
कृ्ष्णदयार्णवांनी श्रीकृष्ण उपासनेचा भारतभर प्रसार केला. त्यासाठी १६ मठांची त्यांनी स्थापना केली.
Line ४८ ⟶ ५०:
* श्रीकृष्णस्वयंवर (ओवीबद्ध)
* सिद्धान्तसार
* हरिवरदा (ओवीबद्ध)
 
{{मराठी कवी}}
Line ५३ ⟶ ५६:
{{DEFAULTSORT:कृष्णदयार्णव}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १६९४१६७५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७४० मधील मृत्यू]]