"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
== जीवनकाल ==
बोरकरांना
बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईगच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.
|