"अनुताई वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
को
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अनुताई वाघ''' (जन्म : [[मोरगाव, पुणे, १७ मार्च]], [[इ.स. १९१०]]; [[मोरगाव]]कोसबाड, [[पुणे]] - मृत्यू: [[२७ सप्टेंबर]], [[इ.स. १९९२]] [[कोसबाड|कोसबाड ची टेेेकडी]]) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ञशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे [[आदिवासी|आदिवासींच्या]] जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. [[पालघर जिल्हा | पालघर]] जिल्ह्यातील [[कोसबाड]] येथे [[ताराबाई मोडक]] यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.व <ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://prahaar.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5/ | शीर्षक=ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचे शिक्षणकार्य माहितीपटात | publisher=प्रहार | date=९ जानेवारी २०१५ | accessdate=५ डिसेंबर २०१७ | language=मराठी}}</ref>
 
== शिक्षण व जीवन ==
अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊनआले. असे सुद्धाअसूनसुद्धा तत्कालिनतत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून कार्यरतकाम करीत असतानाचअसताना त्यांना [[ताराबाई मोडक]] भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या '''शिक्षणपत्रिका''' व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘'''सावित्री'''’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या
 
== पुरस्कार आणि सन्मान==
भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या [[सहजशिक्षण]] या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.[https://www.loksatta.com/vasturang-news/school-development-395329/] आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-यावेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच ‘पद्मश्री’ ने सन्मानित केले गेले.[http://prahaar.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98/]
* अनुताईंवरील माहितीपट
 
==अनुताई वाघ यांनी लिहिलेली पुस्तके==
* आत्मचरित्र
* कोसबाडच्या टेकडीवरून
* दाभोणच्या जंगलातून
* शिक्षणविषयक ग्रंथ (अनेक)
* सईची सोबत (कथासंग्रह)
* सहजशिक्षण
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}} वेदना न स्मुतीस्मृती
 
== बाह्यदुवे =prahar