"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' [[शब्द]]समूहाला '''वाक्य''' म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[वर्ण]], [[शब्द]] व [[व्याकरण]]) एक आहे.
 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण [[वर्ण]] असे म्हणतो. हे [[ध्वनी]] कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून '[[बदक]]' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहतोपोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत सहसाप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द त्यांच्या(विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरलेवापरला जातातजातो. या बदललेल्या स्वरूपांनास्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. मराठीतील(उदा० एकबदक-> पदबदका हे->बदकाला). एकहिंदीत शब्द,सामान्य त्याचेरूपाला सामान्यरूपतिर्यक् किंवारूप सामान्यम्हणतात. रूपातील(लडका शब्दांचा-> समूहलडके अशा-> स्वरूपातलडके को) मराठीतील एक पद हे एका शब्दाचे बनते. वाक्यअनेक हेपदे पदांचेमिळून बनलेले(शेजारी असतेशेजारी ठेवून) वाक्य बनते.
Hi
 
==[[केवल वाक्य]]==
Line ९ ⟶ ८:
उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.
 
वरील वाक्यात एकेकच विधान आहे .म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश्य व एकच विधेकविधेय आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी'
ही उद्येश्येउद्देश्ये आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो' व दुसऱ्या वाक्यात 'मेला' ही विधेये आहेत.<ref name="मोरावा"/>
सात्विक दामदर चांगला दिसतो
 
==<span lang="Marathi" dir="ltr">मिश्र</span> वाक्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाक्य" पासून हुडकले