"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे]] हे [[इ.स. १८७८]] साली पुणे येथे झालेल्या पहिल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां]]चे पहिले अध्यक्ष होते.
 
[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे होणार असलेलेझालेले साहित्य संमेलन हे ४३ वे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|साहित्य संमेलन]] होयहोते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी [[कुसुमावती देशपांडे]] या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर [[दुर्गा भागवत]], [[शांता शेळके]], [[विजया राजाध्यक्ष]], [[अरुणा ढेरे]] या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.
 
मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य [[श्याम भुर्के]] यांनी लिहिले आहे.
 
माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :
# दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)
# संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)
#’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ (प्राचार्य [[श्याम भुर्के]])
 
मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य [[श्याम भुर्के]] यांनी लिहिले आहे.
 
== साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी <ref>[http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=category&sectionid=7&id=52&Itemid=96]</ref> ==