"मालिनी (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मालिनी हे संस्कृत-मराठीत काव्यांत वापरात असलेले अक्षरगणवृत्त आहे. या कवितेच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असून प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. या १५ अक्षरांचे तीनतीनचे गट केले तर न,न,म,य,य, असे गण पडतात. चरणातला यती ८व्या अक्षरावर असतो.
 
वृत्ताचे लक्षणगीत :
* ननमयय गणांनी मालिनी वृत्त होते.
* म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हा ॥ न न म य य असे हे संघ येतात जेव्हां ॥ प्रतिचरणिहि पंध्रा अक्षरे ही तयाची ॥ हरिहर - चरणांला आपुले हीत याची ॥
* न-न-मयययुतेयं मालिनी भोगिलोकैः । (संस्कृत)
* ननमयय भएमा मालिनी छन्द भन्छन् । (नेपाळी भाषा)
 
ललगगक्रम- ल ल ल ! ल ल ल ! गा गा गा ! ल गा गा! ल गा गा
 
गण - न न म य य
 
 
मालिनी वृत्तात लिहिलेली [[ग्रेस]] यांची कविता :
Line १२ ⟶ १७:
; तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला
; क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला
 
----ग्रेस
समर्थ रामदासांची करुणाष्टके मालिनी वृत्तामधील आहेत. पंगतीच्या भोजनापूर्वी म्हटले जाणारे 'वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' मालिनी वृत्तात आहे.
 
==बाह्य दुवे==