"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ८०:
* [[कोळी]] – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
* [[कुणबी]] — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय [[मराठा]] समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा [[ओबीसी]] प्रवर्गात मोडतो.
* [[मातंग]] –
* [[मराठा]] – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय [[क्षत्रिय]] वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
* [[महार]] – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|date=26 February 2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुकरण करत [[महाराष्ट्रात बौद्ध धर्म|बौद्ध धर्म]]
* [[पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे)]] – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील
* [[वंजारी]] — काही शतकांपूर्वी पासून [[राजस्थान]]मधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
* [[रामोशी]]
* [[वाणी]] – हा व्यापार करणारा समाज आहे.
* आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
* [[गवळी]] - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
* कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बॊगदे या जमातीतील लोकांनी बांधले.
===अ-हिंदू समाज===
|